Team Mirror Maharashtra
-
पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : पहिलीपासून हिंदी भाषा लादण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अशा प्रकारे लादले जाणारे अन्यायकारक भाषा धोरण खपवून…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत? – नेते विजय वडेट्टीवार
नागपूर – राज्य एकीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला…
Read More » -
महाराष्ट्र
चांदीच्या ताटातून ६०० व्हीआयपी ना पंचपक्वानाचे जेवण! अंदाज समिती साठी राज्याच्या तिजोरीतून उधळपट्टी…
मुंबई : संसद तसंच विधीमंडळाच्या अंदाज समितीची अध्यक्ष आणि सदस्यांसाठी राज्याच्या निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींचं…
Read More » -
औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
मुंबई : जगाच्या अनेक भागांत युद्ध आणि संघर्षाचं सावट आहे, मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकास केंद्रित वाटचाल…
Read More » -
महाराष्ट्र
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांनी रचला इतिहास; Axiom – 4 मोहीमेसाठी नासाच्या यानातून अवकाशात झेप
मुंबई : भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज (२५ जून) द्वपारी १२.०९ वाजता इतिहास रचला आहे.…
Read More » -
मुंबई
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गा ला मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मंजुरी..
मुंबई : पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग)…
Read More » -
राज्य शासनाकडून २०१९ ते २०२३ या वर्षांतील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
मुंबई : शासनाच्यावतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ, ही मतचोरीच आहे: हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुलजी गांधी यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समिती करणार; स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय घेईल…
Read More » -
महाराष्ट्र
कोकण आणि विदर्भात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा!
मुंबई : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण, विदर्भात…
Read More »