Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
फणस फळपीक लागवडीचे क्षेत्र वाढीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई : फणस फळपिकाचे उत्पादन लागवडीखालील क्षेत्र वाढावे यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा. फणसाच्या विविध जातीची…
Read More » -
महाराष्ट्र
भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशनिंग; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्वाचा निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भटक्या समाजाचे सर्व प्रश्न लावले मार्गी
मुंबई : भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करावे.…
Read More » -
‘गवई’ न्यायदानात सर्वोच्च ‘भूषण’ ठरावेत ! -योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या नांवाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना…
Read More » -
महाराष्ट्राचे भूषण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी
मुंबई : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’ आहे, अशा शब्दात…
Read More » -
बालविवाह रोखण्यासाठी ‘बालिका पंचायत’ उपक्रम सुरू करा – मंत्री आदिती तटकरे
मुंबई : स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या समुहात बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. मजूर आणि कामगारांच्या बालकांना त्याच ठिकाणी…
Read More » -
महसूल वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने ठोस कार्यक्रम आखावा – नितेश राणे
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना…
Read More » -
महाराष्ट्र
अवकाळी पावसाचा फटका; अडीच हजारांहून अधिक सुक्या मासळी विक्रेत्यांचे नुकसान
वसई : सहा दिवसांपूर्वी शहरात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका सुक्या मासळीला बसला होता. वसई तालुक्यात २ हजार ५७३ इतक्या मच्छीमारांचे…
Read More » -
अंबाबाई-जोतिबाच्या दर्शनासाठी नवीन नियमावली; ‘या’ लोकांना प्रवेशबंदी
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तसेच जोतिबा मंदिर या दोन्ही पवित्र स्थळांसंदर्भात एक मोठा…
Read More » -
समाजातील विविध प्रश्न तळमळीने मांडताना कोणावरही अन्याय होऊ नये – मंत्री उदय सामंत
मुंबई : झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय…
Read More »
