Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या…
Read More » -
महाराष्ट्र
धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई – राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन…
Read More » -
महाराष्ट्र
शिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल, राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग
श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव…
Read More » -
महाराष्ट्र
पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे वडील रवींद्र सामंत यांना ‘जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील प्रथितयश उद्योजक रवींद्र सामंत यांना कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा ‘रत्नागिरी जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ हा…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित – पालकमंत्री उदय सामंत यांचा थेट संवाद
रत्नागिरी : रत्नागिरीतून 20 जण जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते मात्र ते श्रीनगर मध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी- उद्योग…
Read More » -
महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, म्हणून अतिरेकी भारतीयांना बोल लावत होते; वडिलांना, काकांना गोळ्या घातल्या -जगदाळेंनी सांगितला थरारक प्रसंग
पहलगाम : पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास गोळीबार झाला. पर्यटकांवर झालेला हा हल्ला…
Read More » -
महाराष्ट्र
२४-२५ एप्रिलला शरद पावरांचा वेंगुर्ला-आंबोली दौरा फालसंशोधन केंद्र-नाथ पै स्मृती केंद्र-ऊस संशोधन केंद्राला भेट..!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राज्यसभा खासदार शरद पवार हे येत्या गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५…
Read More » -
महाराष्ट्र
आयुष्यात आपण परत कधीच भाजपमध्ये जाणार नाही..! -निलेश राणे
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)-“आयुष्यात आपण परत कधीही भाजपामध्ये जाणार नाही, शेवटपर्यंत शिवसेनेतच रहाणार..,धनुष्यबाण हा शेवट…! ‘फूलस्टॉप ‘…!” ही मी तुम्हाला खात्री देतो’…
Read More » -
नवी दिल्ली
संसदच सर्वोच्च – त्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही” : उपराष्ट्रपती धनखड यांचे स्पष्ट मत
नवी दिल्ली : : संसद लोकशाहीत सर्वोच्च आहे. संसदेपेक्षा कोणताही अधिकार श्रेष्ठ नाही. भारतीय संविधान कसे असेल? त्यात कोणत्या सुधारणा…
Read More » -
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर… हत्तीवरून पेढे वाटेन! -ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण…
Read More »