Team Mirror Maharashtra
-
नवी दिल्ली
वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयः नव्या नियुक्त्यांना स्थगिती, मालमत्तांचे डी- नोटिफिकेशन थांबले, केंद्राला 7 दिवसांची मुदत
नवी दिल्ली– वक्फ (संशोधन) कायदा 2025 ला आव्हान देणान्या याचिकांवर सुप्रीम कोर्टत सलग दुसनऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. गुरुवारी झालेल्या…
Read More » -
महाराष्ट्र
सागर कारंडे ला फसवणाऱ्या आरोपीला अखेर अटक – पोलिसांची यशस्वी कारवाई
मुंबई : चला हवा येऊन द्या फेम’ सागर कारंडे काही दिवसांपूर्वी सायबर क्राईमचा शिकार झालेला. या प्रकरणात त्यानं पोलिसांत धाव…
Read More » -
महाराष्ट्र
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला नव्या एसटीमधून प्रवास
खेड : खेड आगाराच्या ताफ्यात बीएस प्रणालीच्या ५ नवीन बस दाखल झाल्या आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते येथील स्थानकात…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिली पासून शिकवण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही-राज ठाकरे कडाडले…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला मोठा इशारा दिला…
Read More » -
महाराष्ट्र
चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव, स्व.राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची मंत्रीआशिष शेलार यांच्याकडून घोषणा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार; २२ एप्रिलला पंकजा मुंडेंच्या जनता दरबाराने होणार सुरवात
मुंबई : प्रदेश भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्यात येणार आहे. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार…
Read More » -
मुंबई
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश – रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय गोदाम बांधकामास ११.५२ कोटींची मान्यता
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, लांजा आणि गुहागर या तालुक्यांतील निवडक गावांमध्ये प्रत्येकी एक अशा चार नवीन शासकीय गोदामांसाठी…
Read More » -
महाराष्ट्र
अंबाजोगाई आता ‘कवितांचे गाव’ होणार -उदय सामंत ह्यांची घोषणा
मुंबई : आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी असलेल अंबाजोगाई गाव लवकरच महाराष्ट्रातील तिसरे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे…
Read More » -
नवी दिल्ली
मुस्लिमांना हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये स्थान देणार का? -सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारला थेट सवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध आज (दि.१६) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्र सरकार मुस्लिमांना हिंदू धार्मिक ट्रस्टचा…
Read More » -
महाराष्ट्र
कुणाल कामराला मोठा दिलासा, जबाब नोंदवण्यावरुन हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय!
मुंबई : स्टैंड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नाही. तुम्ही त्याचा जबाब तामिळनाडूत जाऊनही नोंदवू शकता. अशा…
Read More »