Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
ऐकून विश्वास बसणार नाही! “आई, काका” अशी हाक मारणारा कावळा
शहापूर : माणसाप्रमाणं बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का? कावळा बोलतो यावर तुमचा देखील विश्वास बसत नाही ना? पण हे…
Read More » -
महाराष्ट्र
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची घसरण, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय !
मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील बेरोजगारांना मासिक निर्वाहभत्ता मिळावा; समविचारी मंचचा निर्धार!
मुंबई : महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे. नोकरीची शाश्वती नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत लाखो…
Read More » -
महाराष्ट्र
IMD चा अलर्ट : मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता!
मुंबई : गुढीपाडव्यापासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला, तर काही भागांमध्ये दमट हवामानात आणखी भर पडली. मुंबईत सध्या अशीच स्थिती…
Read More » -
‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया’ -शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री…
Read More » -
महाराष्ट्र
फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा -हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
मुंबई : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड…
Read More » -
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी विमानतळावर रात्रीच्या विमानसेवां सुविधा सुरू!
मुंबई :शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक…
Read More » -
गिरणी कामगारांच्या स्वप्नातील घराला महागड्या मेंटेनन्सचा तडा…अन्याय दूर करण्याची सरकारकडे केली मागणी
मुंबई / रमेश औताडे : गिरणी संपानंतर संघर्षाच्या वणव्यातून आपलं हक्काचं घर मिळवण्यासाठी गिरणी कामगारांनी अनेक दशके लढा दिला. पण…
Read More » -
विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ
मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर…
Read More » -
किल्ले रत्नदुर्गच्या साक्षीने गुढीपाडवा! गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम!
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान (रत्नागिरी विभाग) यांच्यातर्फे ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर गुढीपाडवा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात…
Read More »