Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
राजकारणाची दिशा बदलणे आता मतदारांच्या हातात – बाळासाहेब थोरात
पुणे – ‘राजकारणाची सध्याची दिशा चांगली नाही. ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा निर्णय आता मतदारांच्याच हातात आहे’, असे प्रतिपादन काॅग्रेस…
Read More » -
महाराष्ट्र
हक्क मिळवायचे असतील तर जात-धर्माच्या चक्रात अडकू नका
तेलगाव : शेतकऱ्यांची एकजूट ही कोणताही लढा जिंकू शकते. मात्र शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये म्हणून त्यांना जातीय संघर्षांत अडकवले जात…
Read More » -
मंत्रालय
महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी – डॉ. गोऱ्हे
पुणे – पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून…
Read More » -
महाराष्ट्र
सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना पुण्याच्या विशेष न्यायालयाचे समन्स
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावला आहे. यामध्ये…
Read More » -
मुंबई
रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीचे दोन प्रकल्प – मुख्यमंत्री
मुंबई – मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद,…
Read More » -
मुंबई
रायगड किल्ल्याच्या संवर्धनातून जागतिक वारसामध्ये नाव नोंदले जाईल – संभाजीराजे
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी करण्याचे का निवडले हे सांगतानाच जागतिक वारसामध्ये रायगडला कसे पुढे नेता येईल असा…
Read More » -
मुंबई
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील नागरी आणि पायाभूत समस्या सोडविण्यासाठी आमदार सुनिल प्रभूंनी केली महापालिका आयुक्तांसोबत चर्चा
मुंबई – दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू…
Read More » -
महाराष्ट्र
असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
कोल्हापूर – भगवा चौक, कसबा बावडा येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समकालीन १६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रांचा…
Read More » -
मुंबई
“धर्मवीर २” बघा अवघ्या ९९ रुपयात
मुंबई – नवरात्रीचे खास औचित्य साधुन “धर्मवीर २” हा चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी आज अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरला पाहण्याची अनोखी संधी…
Read More » -
मुंबई
मुंबई विभागातून ८०० भाविक अयोध्येकडे रवाना
मुंबई – ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ योजना’ सुरु करण्यात आली आहे. तीर्थयात्रा अध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे. कोल्हापूर, जळगाव…
Read More »