Team Mirror Maharashtra
-
कोंकण
रविंद्र चव्हाण यांच्या सोबत कार्यकारी अभियंत्यांची पार्टनरशिप – परशुराम उपरकर
सिंधुदुर्ग – सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर जिल्ह्यात फिरतात, पण कार्यकारी बांधकाम…
Read More » -
महाराष्ट्र
राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात – डॉ. निलम गोर्हे
पुणे – “राजकारणात येतांना सरकार आणि प्रशासन समजावून घ्यावे न्याय संस्थाचे ज्ञान असावे, शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवावे,…
Read More » -
कोंकण
एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये मिळणार वाढीव वेतनवाढ
सिंधुदुर्ग – एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात…
Read More » -
कोंकण
दीपक केसरकरांना “डॅमेज” करण्याचा प्रश्नच नाही
सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथील मतदार संघात भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला आपले काम दाखवण्यासाठी जो तो आपल्या परीने…
Read More » -
कोंकण
भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय
सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी…
Read More » -
नवी दिल्ली
धर्मनिरपेक्ष भारताचे एक छान चित्र – संजय राऊत
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त हजेरी लावली. यावेळी नरेंद्र…
Read More » -
मुंबई
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २५५३ फेऱ्या
रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी येत्या गुरुवारपासून (दि. १२) एसटीच्या २५५३ फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक…
Read More » -
मुंबई
चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या मुख्य लेखा वित्ताधिकारीपदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची नियुक्ती
मुंबई-महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्ताधिकारीपदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. सोमवारी…
Read More » -
महाराष्ट्र
अतिवृष्टीग्रस्त भामरागडात हेलिकॉप्टरने पोहोचविले रक्त
गडचिरोली – तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा जोरदार पावसामुळे संपर्क तुटलेला आहे. ८ सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका…
Read More » -
मुंबई
राष्ट्रपती राजवट लागू केली तर सरकार टिकवता येईल
मुंबई – “सत्तेतील पक्षांना जर वाटत असेल की, आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे. आमचं आकलन आहे हे…
Read More »