Team Mirror Maharashtra
-
मनोरंजन
तेजस्विनी प्रकाश बनली बिग ‘बॉस सिझन १५’ची विजेती
मुंबई- कलाकारांसह प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो आहे.याच बिग बॉसचा या सिझनचा शेवटचा भाग नुकताच…
Read More » -
ब्रेकिंग
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज पार पडणार महत्त्वाची सुनावणी; अटक होणार की दिलासा मिळणार याकडे राज्याचं लक्ष
सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा आरोप असलेल्या आमदार नितेश राणे यांचा सुप्रीम कोर्टानं अटकपूर्व…
Read More » -
क्राइम
संतापजनक! दुसरीही मुलगीच झाली या रागातून नवऱ्यानेच बायकोच्या गुप्तांगात खुपसला लोखंडी रॉड
कोलकत्ता:- माणुसकीला काळीमा फासणारी घटना कलकत्तामधून समोर आली आहे. मुलाला जन्म न दिल्यामुळे नवऱ्याने बायकोच्या गुप्तांगात रोड घातल्याचा महाभयंकर प्रकार…
Read More » -
ब्रेकिंग
माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले…
मुंबई- गृह विभागाचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडी चौकशी दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले…
Read More » -
ब्रेकिंग
पेगॅसस स्पायवेअरसाठी मोदी सरकारने खर्च केले सर्वसामांन्यांचे तब्बल इतके कोटी रूपये,न्यूयार्क टाईम्सचा धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली:- गेल्या राज्यसभेच्या अधिवेशनात गाजलेला पेगॅसस स्पायवेअरचा मुद्दा आता पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे. राजकीय नेते, बडे पत्रकार,…
Read More » -
ब्रेकिंग
काही देशांमध्ये पाण्याऐवजी वाइन पितात – अजित पवार
मुंबई:- द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी यासाठी राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.…
Read More » -
मुंबई
कोकणातील काजूसह, जांभुळ, आंबा व करवंदापासून वाईन निर्मितीला परवानगी द्या- मनसेचे नेते परशुराम उपरकर यांची मागणी
कोकणातील काजूसह, जांभुळ, आंबा व करवंदापासून वाईन निर्मितीला परवानगी द्या जशी मागणी मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी केली आहे. राज्याच्या…
Read More » -
मुंबई
फेरीवालामुक्त परिसर करण्यासाठी अखेर गोरेगावातील संकल्प सहनिवासमधील जनता रस्त्यावर
मुंबई :- फेरीवाल्याचे वाढते अतिक्रमण तसेच त्यांच्यामुळे मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यांच्या विरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करुनही प्रभावी अशी कारवाई…
Read More » -
मुंबई
कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकावरील सरकते जिने चालू करण्याकरिता आ.अतुल भातखळकर यांचे मुंबई मनपा विरोधात धरणे आंदोलन
मुंबई:- कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकावरील सरकते जिने चालू करण्याकरिता मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई…
Read More » -
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत कोर्टात जाण्याची शक्यता, कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून घेणार निर्णय
रत्नागिरी:- काल सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन रद्द केलं. यानंतर विरोधकांनी विजयाचे फटाके फोडले.मात्र,आता सत्ताधारी राज्यातील राज्यपाल नियुक्त…
Read More »