Team Mirror Maharashtra
-
राजकीय
पंतप्रधानांचं सोडा,अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघेही घमेंडी, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपाला घराचा आहेर
नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा विविध मुद्द्यांवरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या…
Read More » -
मनोरंजन
आर्यन खानला क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
मुंबई:- गेल्या अनेक दिवसांपासून टीव्ही विश्वात गाजत असलेलं प्रकरण म्हणजे आर्यन खान. याच सिनेअभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान…
Read More » -
ब्रेकिंग
तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन
बंगळुरू:- संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. तामिळनाडू येथे घडलेल्या हॉलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेले एकमेव जवान ग्रुप कॅप्टन वरुण…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई लोकल प्रवासाबाबत भूमिका स्पष्ट करा,उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई:- लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच मुंबईतील लोकलमधून प्रवास कऱण्यास मुभा देण्यावर राज्य सरकार अद्यपाही ठाम आहे का?, अशी विचारणा करत…
Read More » -
राजकीय
भाजपाला मोठा धक्का; १२ आमदारांच्या निलंबनास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !
मुंबई – भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला आहे. विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नाही. विधिमंडळाला…
Read More » -
ब्रेकिंग
मुंबईतील शाळा आजपासून सुरू,पालक आणि विद्यार्थी मात्र संभ्रमात
मुंबई – मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करा, असे निर्देश मुंबई महापालिकेनं सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. पालिकेचे…
Read More » -
कोंकण
कोकणात देवरुख संगमेश्वर मार्गावर सापडले खवले मांजर!
रत्नागिरी:-देवरुख संगमेश्वर मार्गावर कोसुंब मार्गावरून ये जा करणाऱ्या एका ग्रामस्थाला कोंसूब घाटी येथे मंगळवारी सकाळी खवले मांजर दिसून आले. हा…
Read More » -
ब्रेकिंग
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत देशभर दिलासादायक चित्र,महाराष्ट्रात मात्र इंधनाचा चटका कायम !
मुंबई:- सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचे दिलासादायक चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती या शंभरी आत आल्या आहेत. मात्र,महाराष्ट्रात…
Read More » -
कोंकण
वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्याखेरीज पुररेषा निश्चित केली जाणार नाही: मंत्री उदय सामंत
रत्नागिरी :- चिपळूण शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे तो आराखडा केला जाईल…
Read More »
