Team Mirror Maharashtra
-
ब्रेकिंग
Breaking-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार कालवश:चित्रपट सृष्टीवर शोककळा
मुंबई : आपल्या सहज सुंदर अभिनयाने भारतीय सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे आज सकाळी ७.३० वाजता मुंबई येथे निधन…
Read More » -
राज्यातील शाळांची पुन्हा वाजणार घंटा:कोविडमुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास सरकार ची परवानगी
मुंबई:शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इय़त्ता बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना…
Read More » -
ब्रेकिंग
अगा जे घडलंच नाही:भाजप च्या ’त्या’ निलंबित आमदारांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट..
मुंबई:पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या प्रचंड गोंधळानंतर भाजपच्या १२ आमदारांचं आज निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपच्या…
Read More » -
ब्रेकिंग
खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई:विधानसभेतील गदारोळ प्रकरणी आज भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार,…
Read More » -
तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजप चे १२ आमदार एका वर्षासाठी निलंबित..
सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी तसेच तालिका अध्यक्षांसोबत उपाध्यक्षां च्या दालनात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे आज एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.…
Read More » -
मुंबई
धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशाच्या मदतीला धावला जवान, पाहा घटनेचा थरारक VIDEO
मुंबई: मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती अवैध पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडत होता. यावेळी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या एका सुरक्षा…
Read More » -
महाराष्ट्र
तुमच्या शरीरात रक्त कमी आहे, कसं ओळखाल?
आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी आवश्यक प्रमाणापेक्षा कमी होतात, तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. त्या वेळी अशक्तपणा जाणवतो. त्याला ॲनिमिया असं म्हणतात. शरीरात लोहाची कमतरता…
Read More » -
कृषीवार्ता
पावसाळ्यात कपड्यांची वाढते दुर्गंधी; करा हे सोपे उपाय
पावसाळ्यात न वाळणारे कपडे यामुळे वैताग येतो. पावासाळ्यात सगळ्यांनाच होणारी मोठी समस्या म्हणजे कपड्यांना येणारी दुर्गंधी, कितीही प्रयत्न केला करी…
Read More » -
देशविदेश
पावसाळ्यात पिण्याचं पाणी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पद्धती ट्राय करा
पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक आजार हे पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कावीळ, कॉलरा, डायरिया…
Read More » -
मनोरंजन
आमिर खान आणि किरण राव १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत . दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट…
Read More »