Team Mirror Maharashtra
-
पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिंडोशी मालाड पूर्वेला उभारले वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज शौचालय
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरून रोज सुमारे 5 लाख वाहने मुंबईकडे आणि मालाड -दहिसरकडे जातात. कांदिवली येथून वांद्रे कडे जाताना…
Read More » -
*गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्यास उत्सुक,मात्र कोकण रेल्वेचे आरक्षण हाऊसफुल्ल*
मुंबई : गेल्या गणेशोत्सवात कोकणात जायला न मिळालेल्या चाकरमान्यांनी यंदा सुरुवातीपासूनच गावी जाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात…
Read More » -
कझाकिस्तानला अधिक सुरक्षित आणि समान समाज बनवण्यासाठी मानवी हक्क कायद्यात सुधारणा
कझाकिस्तान: कझाकिस्तानचे अध्यक्ष कासम झोकार्ट तोकायेव यांनी राजकीय अजेंड्याचा एक भाग म्हणून कझाकिस्तानमधील मानवाधिकारांच्या पुढील उपायांवरील आदेशावर स्वाक्षरी केली. या…
Read More » -
*रत्नागिरीत पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम*
रत्नागिरी: पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी…
Read More » -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परबांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी सन २०१७ मध्ये दापोलीतील ४२ गुंठे जागा घेतल्यानंतर त्या जागेबाबतीत आपण कोणत्याही प्रकारच्या…
Read More » -
*मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर:अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार*
मुंबई:मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस…
Read More » -
मराठा आरक्षण: शाहू महाराजांनी राज्यातील खासदारांना दिला ‘हा’ सल्ला!
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नेला पाहिजे असं मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे.…
Read More » -
मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा, दिग्विजय सिंग यांचा टोला
नवी दिल्ली: केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरु असलेला खटला बंद करण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला.…
Read More » -
शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली”; आशिष शेलार यांचं टीकास्त्र
मुंबई : मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामात जमीन…
Read More » -
खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; नाना पटोलेंची घणाघाती टीका
मुंबई : कोरोना महामारीचे संकट हाताळण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे वारंवार उघड झाले आहे. लसीकरणाचेही कोणतेच ठोस…
Read More »