Team Mirror Maharashtra
-
ब्रेकिंग
*मुंबईकरांना महापालिकेचा सावधानतेचा ईशारा! दिनांक १३ व १४ जून रोजी अतिवृष्टी*
(संग्रहीत छायाचित्र) मुंबई। भारतीय हवामान विभागामार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि. १३ व दि. १४ जून २०२१ या दोन दिवसांच्या कालावधी…
Read More » -
राजकीय
*शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत; नारायण राणेंचं भाकित*
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक विधान…
Read More » -
राजकीय
भाजपला धक्का; मुकुल रॉय यांची ‘टीएमसी’मध्ये घरवापसी!;वाचा ‘हे’ आहे कारण…
कोलकाता : भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची अखेर आज घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत…
Read More » -
देशविदेश
..आता आधारमधील बदल घरीच करता येणार, सरकारने सुरु केलं mAadhaar App; जाणून घ्या फिचर्स
भारतात आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. सरकारी काम असो की खासगी आधार आवश्यक आहे. सिमकार्ड जरी खरेदी करायचे असेल किंवा…
Read More » -
देशविदेश
“जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते”,सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंगांना झटका…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवार (11 जून) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळताना, “जिनके घर…
Read More » -
ब्रेकिंग
*महाराष्ट्रात ५ स्तर अनलॉक ची ताजी स्थिती:जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा नवा स्तर.. काय राहणार सुरु तर काय बंद ?*
मुंबई : गेल्या सुमारे अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन मध्ये असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे.अर्थचक्र सुरु राहण्याच्या दृष्टीने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन…
Read More » -
महाराष्ट्र
New Guidelines :दिलासा, मॉल्स उघडणार, दुकानं ७ वाजेपर्यंत तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय
पुणे: कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारने पाच स्तर निश्चित केले आहेत. या स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून,…
Read More » -
क्राइम
रिक्षा प्रवास महिलांसाठी धोकादायक? ठाण्यात मोबाईल चोरट्यामुळे महिलेने गमावले प्राण
ठाणे : ठाण्यात सोनसाखळी आणि मोबाईलचोरांनी धुमाकूळ घातला आहे. सोनसाखळी चोरटे आणि मोबाईल चोरट्यांमुळे रस्त्यावर चालणाऱ्या महिलांसोबतच रिक्षातून प्रवास करणाऱ्या…
Read More » -
महाराष्ट्र
यंदाच्या आषाढी वारी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली ‘ही ‘ मोठी घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारीनिमित्त मोजक्या पालख्यांना परवानगीची घोषणा केली आहे. पवारांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील 10 मानाच्या पालख्यांना…
Read More » -
देशविदेश
शिवसेनेनं राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला!
मुंबई : काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत…
Read More »