Team Mirror Maharashtra
-
ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने केला गायब!
मुंबई l महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने…
Read More » -
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस!
मुंबई : राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून…
Read More » -
लसीकरणाबाबत मुंबईकरांसाठी महापौर पेडणेकरांचं आवाहन,म्हणाल्या…
मुंबई : मुंबईत काही ठिकाणी लसीकरण बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद…
Read More » -
चिंतेत भर : देशात २४ तासांत ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले, २७६७ मृत्यू!
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यूमुळे सरकारची चिंता वाढली आहे. आज रविवारी केंद्रीय…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावेच लागेल-पालकमंत्री उदय सामंत
(संग्रहित छायाचित्र) सिंधुदुर्ग दि.२५:सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मुंबईकर चाकरमानी असो किंवा इतर शहरांतून आपल्या गावात येणारा माणूस असो, प्रत्येकाला १४ दिवस…
Read More » -
दिलासादायक:महाराष्ट्राला येत्या ६ दिवसात ४ लाख ३५ हजार रेमडीसीवीर पुरविण्याचे केंद्र सरकारचे आदेश
मुंबई दि २४ : राज्यात रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच…
Read More » -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सीबीआय कडून छापे
हमुंबई, दि.२४:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूध्द…
Read More » -
मुंबई पोलिसांनी गाड्यांवरील लाल, पिवळा हिरवा रंग असलेले स्टिकर केले रद्द !
मुंबई,दि.२४:’ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्गाला प्रवास करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनावर लाल, पिवळा, व…
Read More » -
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शिक्षण रोखणाऱ्या शाळांची माहिती द्या;शालेय शिक्षण विभागाचे आवाहन
मुंबई,दि.23:विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश उच्च न्यायालयाने १ मार्च २०२१…
Read More » -
आंतरजिल्हा-राज्य प्रवासासाठी आता पुन्हा ई-पास काढावा लागणार:कसा काढाल ई-पास?
मुंबई.दि. २३:महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने…
Read More »