मंत्रालय
-
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करावी, अशी सूचना…
Read More » -
खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याची चिंता-फॉरेस्ट सर्वे
मुंबई / रमेश औताडे भारतीय वन व पर्यावरण विभाग प्रत्येक वर्षी पर्यावरण अहवाल सादर करत असते. निसर्ग, हवामान, तापमान, स्वच्छ…
Read More » -
‘ डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ पुस्तिकेचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर – महाराष्ट्र राज्याचे गेली सव्वा दोन वर्ष कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरील कारकिर्दीचा…
Read More » -
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात! महायुतीच्या १७३ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
मुंबई : राज्यात शपथविधी सोहळा संपन्न होताच. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला आजपासून (७ डिसेंबर) सुरुवात झाली. यावेळी १७३ नवनिर्वाचित…
Read More » -
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३-२०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी राज्यातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.…
Read More » -
महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी – डॉ. गोऱ्हे
पुणे – पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून…
Read More » -
विजय वैद्य गेले; समाजसेवेचे एक पर्व संपले !
ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू राजकीय विश्लेषक, समाजसेवेचा मानबिंदू, अनेक संस्था संघटनांच्या प्रसव वेदनांच्या कळा सहन करुन त्या तब्बल बेचाळीस वर्षे अहोरात्र…
Read More » -
एकमेकांच्या मदतीने लोकांची समस्या सोडवण्यासाठी काम करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे दि.९: नागरिक आपल्या कामाला महत्व देत असतात. जे काम करताल ते शक्य तेवढे संसदीय व विधायक मार्गाने करावे. सामाजिक…
Read More » -
आमदार अपात्रतेची सुनावणी गणेशोत्सवात होणार !
मुंबई, दि. 9 : शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग आला असून येत्या १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी…
Read More » -
सरकारने काढलेला जीआर अमान्य : जरांगे पाटील उपोषणावर ठाम !
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…
Read More »