मुंबई
-
झाडं वाचवा, नाहीतर ‘यम सरकार’ तुमच्या दारी! – तपोवन रक्षणासाठी सयाजी शिंदे यांची हाक
थेट-भेट (महेश वैजयंती भगवान पावसकर) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते सयाजी शिंदे, गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण चळवळीतील…
Read More » -
“स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करायचे, हा धंदा त्यांनी आयुष्यभर केला!” – महाड प्रकरणावरून सुनील तटकरे यांचा गंभीर हल्लाबोल
मुंबई: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाड शहर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान घडलेल्या निंदनीय प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी तीव्र…
Read More » -
कराडजवळ सहलीची बस २० फूट खोल दरीत कोसळली.. — अनेक विद्यार्थी जखमी..
मुंबई: बेंगळुरू महामार्ग सकाळी पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्यातील कराडजवळील वाठार गावच्या हद्दीत नाशिकमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहलीनंतर परतणार्या बसचा भयानक अपघात…
Read More » -
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लांबले; मतमोजणी आता २१ डिसेंबरलाच: मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
मुंबई: महाराष्ट्र राज्यातील २६४ नगरपरिषदा (Nagar Parishad) आणि नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अत्यंत महत्त्वपूर्ण…
Read More » -
बॉम्बे हाय कोर्टा’चे ‘मुंबई उच्च न्यायालय’ नामकरण करा: आमदार सुनील प्रभू यांची हिवाळी अधिवेशनात ठराव मांडण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
मुंबई : ब्रिटीश काळापासून कार्यरत असलेल्या ‘बॉम्बे हाय कोर्टा’चे (Bombay High Court) नामकरण ‘मुंबई उच्च न्यायालय’ असे करण्यासाठी राज्य शासनाने…
Read More » -
सत्तेतील संघर्ष रस्त्यावर! महायुतीत ‘ऑपरेशन लोटस’ विरुद्ध ‘धनुष्यबाण’चा वाद शिगेला; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
मुंबई: राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील (शिवसेना-भाजप) अंतर्गत वाद आणि कुरघोडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उघडपणे दिसून येत आहे. ठाणे आणि…
Read More » -
‘निवडणुका अर्थकारणाने जिंकायच्या असतील तर भाष्य न केलेलं बरं’; निधीवरून महायुतीच्या चढाओढीवर शरद पवारांची टीका
मुंबई: महायुतीमधील तीन पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निधी देण्यावरुन जी चढाओढ लागली आहे, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…
Read More » -
श्रीरंग सुर्वे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर ; कोविड काळात केलेल्या कामाची मिळाली पावती
मुंबई : गेल्या सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असणारे कोकणचे सुपुत्र श्रीरंग सुर्वे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर…
Read More » -
मुंबईची ओळख पुसण्याचा डाव? ‘आय आय टी-बॉम्बे’ वादावरून राज ठाकरेंचा मोठा आरोप!
मुंबई:मराठी अस्मिता आणि मुंबईच्या मुद्द्यावर नेहमीच रोख ठोक भूमिका घेणारे राज ठाकरे यांनी भाजपा मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर जोरदार…
Read More » -
कांदिवलीत भावसागर उसळला; संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यात भक्ती-संगीताची मेजवानी
मुंबई: (महेश पावसकर) कांदिवली पूर्व येथील संत श्री ज्ञानेश्वर चौक परिसर गेले तीन दिवस भक्तीरसाने न्हाऊन निघाला. ‘श्री संत ज्ञानेश्वर…
Read More »