मुंबई
-
राज्यातील न्यायालये, न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षकांची नियुक्ती होणार..
मुंबई: राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्तीस आज झालेल्या मंत्रिमंडळ…
Read More » -
नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य..
मुंबई: नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…
Read More » -
दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी :राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे आणि उर्वरित ५० टक्के रक्कम…
Read More » -
शिवसेना (शिंदे गट) युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण, आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांच्यासह तिघांवर दाखल….
मुंबई: खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीवरून उद्भवलेल्या वादात शिवसेना (शिंदे गट) युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना…
Read More » -
महिलांच्या धाडसाला सलाम ” बाई तुझ्यापायी “….
मुंबई: स्त्रियांच्या धाडस, जिद्द आणि समाजाविरुद्धच्या लढ्याला सलाम करण्यासाठी झी ५ मराठीतर्फे ” बाई तुझ्यापायी ” या नव्या मालिकेच्या निमित्ताने…
Read More » -
उद्योग क्षेत्राकडे शासनाचे लक्ष आहे का?
मुंबई:आजचा भारत म्हणजे वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारा देश. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ अशा घोषणांनी देशातील उद्योगधंद्यांना नवसंजीवनी…
Read More » -
देशभरातील २७ लाख वीज कामगारांचा संपाचा इशारा….
मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या वीज (दुरुस्ती) मसुदा विधेयक २०२५ च्या माध्यमातून वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण होऊ नये म्हणून देशभरातील वीज…
Read More » -
रोहित आर्य-एनकाउंटर प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला ‘हा’ खुलासा…
मुंबई; ओलीस नाट्य घडत होतं तेव्हा रोहित आर्य याने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क करून द्या…
Read More » -
‘दाही दिशा’ हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “दाही दिशा’ हे पुस्तक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच…
Read More » -
भारत जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत मेरी टाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह मुंबई : समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी…
Read More »