राष्ट्रीय
-
आसाराम बापूला सुप्रीम कोर्टातून अंतरिम जामीन
नवी दिल्ली : प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आराम बापू बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आज त्यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम…
Read More » -
परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न: नाना पटोले
भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे. मुंबई : परभणी व बीडमधील घटनांवर…
Read More » -
बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेशनं घेतली सुपरस्टार रजनीकांत रजनीकांत यांची भेट
चेन्नई : सध्या जगभरात विश्वविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेश याची प्रचंड चर्चा आहे. गुकेशने नुकताच सिंगापूर येथे झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये चीनच्या…
Read More » -
मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या नावाला काळीमा फासणारी घटना
मुंबई / रमेश औताडे जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील सफाई कंत्राटदार कामगारांना तीन तीन महिने पगार देत नसल्याने सफाई…
Read More » -
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून माझी मागणी – धनंजय मुंडे
या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव – धनंजय मुंडे मुंबई : मसाजोगचे तरुण सरपंच स्वर्गीय संतोष…
Read More » -
नव्या काद्यांची आवक वाढल्याने पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचा फटका
नाशिक : पूर्ण देशामध्ये कांद्याच्या असलेल्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. लासलगाव जिल्ह्यातील प्रमुख…
Read More » -
सत्ता कधी डोक्यात गेली नाही आणि भविष्यातही जाणार नाही – देवेंद्र फडणवीस
नागपूर : सत्ता कधी डोक्यात गेली नाही आणि भविष्यातही जाणार नसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज, बुधवारी…
Read More » -
संकटे आली तरी खचून जाऊ नका…’जीनियस जेम डॉ. जीएम” या कार्यचरित्रातून तरुणाईला संदेश – डॉ. सच्चिदानंद शेवडे
ठाणे : ” आजकाल नकार ऐकण्याची सवय नसल्यानेच तरुणाईमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले आहे. तेव्हा, कितीही संकटे आली तरी खचून…
Read More » -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर येत कामाला सुरुवात
महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही नगर परिषदांना निधी उपलब्ध करून देणार….! मुंबई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री
मुंबई : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव…
Read More »