वाहतूक
-
पर्यटनाला चालना! पन्हाळा, जोतिबा, विशाळगड आणि गगनबावड्यात रोप-वे
कोल्हापूर : पन्हाळा-जोतिबा यासह विशाळगड आणि गगनबावड्यातील गगनगिरी मंदिर अशा जिल्ह्यातील तीन ठिकाणी रोप-वे होणार आहेत. यासह राज्यातील 45 रोप-वे…
Read More » -
परुळे-चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून प्रवाशांसाठी खुशखबर, अलायन्स एअरची सेवा लवकरच सुरू
सिंधुदुर्ग : परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री…
Read More » -
एअर इंडिया एक्स्प्रेसकडून प्रवाशांना भेट! 15 एप्रिलपासून मोपावरून 5 शहरांसाठी थेट विमानसेवा
गोवा : गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. १५ एप्रिल…
Read More » -
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा- आ.प्रवीण दरेकर
मुंबई : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा अशी मागणी…
Read More » -
कोकण रेल्वे मराठी भाषेकडे दुर्लक्ष, दिवा-रत्नागिरी रेल्वेच्या गाड्यांमध्ये मराठी फलक नाहीत!
रत्नागिरी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्यानंतरही मराठीचा द्वेष करणारे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. (शनिवार दि…
Read More » -
एसटी प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाचे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसवणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात…
Read More » -
कोकणातील चाकरमान्यांना दिलासा! कशेडीच्या दोन्ही बोगद्यांतून प्रवास होणार वेगवान
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीतील दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्याने चाकरमान्यांना ग्रामदेवता पावल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास…
Read More » -
नवीन ‘नंबर प्लेट’ लावणारे सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य !
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचआरएसपी) लावण्यासाठी धडपड करणाऱ्या वाहनचालकांना लक्ष्य केले आहे. ‘एसआरएपी’ नोंदणी…
Read More » -
कोकणात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा कारखाना? आमदार किरण सामंत यांची पंतप्रधानांकडे मागणी!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी येथे रोजगार निर्मिती होणे आवश्यक, यासाठीच आपण…
Read More » -
होळी साठी मध्य रेल्वेची खास सोय! दादर-रत्नागिरी विशेष अनारक्षित ट्रेन
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते.…
Read More »