वाहतूक
-
देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनवणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर…
Read More » -
ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : राज्यातील ॲप वर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खाजगी…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गावरील विविध समस्यांकडे लक्ष वेधत आमदार भास्कर जाधव यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठोस मागण्या मांडल्या
मुंबई : कोकण रेल्वे मध्ये कोकणातील रेल्वे प्रवाशांना दररोज होणान्या त्रासाबाबत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे…
Read More » -
आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनवर पाणी शिरल्याने प्रवासी सेवांमध्ये खंड – कंत्राटदारावर १० लाखांचा दंड
मुंबई : २६ मे २०२५ रोजी आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन (Acharya Atre Chowk Metro Station) येथे पावसामुळे पाणी शिरल्याची…
Read More » -
खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव, पुढील वर्षी महामार्ग पूर्ण- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचा 364 पैकी 21 किलो मीटरचा रस्ता शिल्लक असून त्यात साडेचार किमीचा डबल लेन रस्ता शिल्लक आहे.…
Read More » -
जुनी वाहनधारकांसाठी HSRP पाटीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५
मुंबई : शासनाने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा…
Read More » -
वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस…
Read More » -
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर
रत्नागिरी :- सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी
मुंबई : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बावनदी, वांद्री, संगमेश्वर…
Read More » -
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली…
Read More »