वाहतूक
-
ई-चलन तक्रारीपैकी ५९% तक्रारी फेटाळल्या – RTI द्वारे माहिती उजेडात
मुंबई : ‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी…
Read More » -
राज्याचे ” पार्किंग ” धोरण लवकर आणणारं! – मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई : वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण…
Read More » -
मिया-नागपूर महामार्गावरील काँक्रिटीकरणात गंभीर त्रुटी; रस्त्याला पडल्या भेगा
नागपूर : मिन्या-नागपूर महामार्गाचे काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले कॉक्रिटीकरणाच्या मार्गिकला ठिकठिकाणी मोठे तडे गेले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले…
Read More » -
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना, समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार
मुंबई : रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
Read More » -
पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग कमी; वेळापत्रकात बदलाची तयारी
मुंबई : कोकण मार्गावर दरवर्षी १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा ते पाच दिवस उशिराने लागू होईल. या कालावधीत…
Read More » -
संतप्त चाकरमान्यांनी दिवा- सावंतवाडी गाडी रोखली; रेल्वे रोखणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई : रेल्वे पोलिसांनी मराठी कुटुंबावर दादागिरी केल्याची संतापजनक घटना दिवा रेल्वे स्थानकात घडली. त्यामुळे चिडलेल्या प्रवाशांनी दिवा-सावंतवाडी एक्प्रेस 17…
Read More » -
एसटीत लवकरच नोकरभरती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई: एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज…
Read More » -
प्रवाशांवर आर्थिक बोजा टाकून गेल्या तीन महिन्यात एसटी आगाराला 1 कोटी 35 लाखांचे उत्पन्न.
मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून एसटीच्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाखांची भर…
Read More » -
परिवहन व्यवस्थेत मोठा बदल: एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर – प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत.…
Read More » -
स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखावह होण्यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार -मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व…
Read More »