मनोरंजन
-
औरंगजेब क्रूर नव्हता – अबू आझमी याचे वादग्रस्त विधान
मुंबई : अबू आझमींनी औरंगाजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा…
Read More » -
लोककला आणि नाटकावर सर्वंकष संशोधनाची गरज; सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलारांचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी : मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यात काही दुमत नाही. मात्र, लोककलांमधून उगम पावलेल्या नाटकाच्या मूळ…
Read More » -
चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता कार्यशाळांचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई : गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा, निर्मात्यांसाठी…
Read More » -
रत्नागिरीत ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रम गाजला – स्वातंत्र्यवीरांचे विचार जपण्याची जबाबदारी आपली ! – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी…
Read More » -
राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे राज्याचे…
Read More » -
रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह नव्या स्वरूपात सज्ज!
मुंबई : पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘नूतनीकृत अकादमी संकुलाचा’ उद्घाटन समारंभ…
Read More » -
‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेता संतोष नलावडे यांचे नांदेड अपघातात निधन
नांदेड : राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी नांदेड येथे गेलेले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व सिने कलावंत संतोष नलावडे…
Read More » -
“मतं बुडत आहेत, माणसं फाडली जात आहेत, लोकांची प्रेत.”, अतुल कुलकर्णी यांची कविता चर्चेत आहे!
अभिनेता अतुल कुलकर्णी हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. फक्त मराठीच नाही, तर हिंदी व इतर अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी काम…
Read More » -
रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस मध्ये रंगणार मल्टिमीडिया शो; पर्यटक होणार आकर्षित
रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक थिबा पॅलेसमध्ये मल्टिमिडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे. रमणीय…
Read More » -
‘मी भारतात नाही…’ – समय रैनाने पोलिसांसमोर हजर न होण्याचे दिले कारण!
मुंबई: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादातील समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने 17-18 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मात्र सध्या…
Read More »