कोंकण
-
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शालेय शिक्षण विभागाची ‘शाळा’
रत्नागिरी : वाडामधील शिक्षक सामाजिक काम म्हणून 365 दिवस शाळा चालवतो. राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थी 1365 चा पाढा म्हणतात. काही…
Read More » -
बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने रत्नागिरीत पत्रकार भवन उभारणार
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी टिळक आळी. रत्नागिरी येथे आयोजित…
Read More » -
रत्नागिरी ला पावसाने झोडपले
रत्नागिरी : हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. रविवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे.…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार…!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन, मुंबईच्या वतीने कोकण विभागासाठी दिला जाणारा वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक…
Read More » -
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळण्याचा पुन्हा प्रकार
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास…
Read More » -
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना !
मुंबई : पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५…
Read More » -
पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलातील पाण्यावर पांढरा तवंग
चिपळूण : चिपळूण येथे पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलवर गुरुवारी सायंकाळी पांढरा तवंग आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
Read More » -
दापोली कृषी विद्यापीठाचा ईमेल आयडी हॅक; 12 निवृत्त कर्मचाऱ्यांचे 11.94 लाख रुपये गायब!
दापोली : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकृत ईमेल आयडीचा ( [email protected]) वापर करून सायबर फसवणुकीचा…
Read More » -
कोकणात दरडग्रस्त गावांची यादी वाढतेय; रायगड 392, रत्नागिरी 181, सिंधुदूर्ग 63 दरडप्रवण गावे !
मुंबई : कोकणात दरड प्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या पहाणीनंतर ही बाब समोर आली असून, आपत्ती…
Read More » -
शासनाचा आदेश मोडून जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे सुरु केलेले काम ग्रामस्थांनी पाडले बंद
रत्नागिरी : नांदिवडे येथील गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून मेरीटाईम बोर्डाने जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. पण त्यानंतर…
Read More »