कोंकण
-
रत्नागिरीतील वाटद येथे धीरुभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड प्रकल्प साकारण्याच्या हालचालींना वेग
रत्नागिरी : उद्योगपती अनिल अंबानी यांचा कोकणातील वाटद (ता. रत्नागिरी) संरक्षण विभागाचा धीरूभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा प्रकल्प सुरू…
Read More » -
कोकणात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; नुकसानभरपाई मंजूर करावी
खेड : कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकन्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मंजूर करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे…
Read More » -
राज्यातील 204 बसस्थानकांवर एटीएम सेवा; रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश
रत्नागिरी : एसटी महामंडळ आता डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासाठी काम करीत आहे. प्रवाशांकडे पैसे नसले…
Read More » -
मुसळधार पावसाला तोंड द्यायला कोकण रेल्वे सज्ज: प्रशासनाचा दावा
मुंबई : पावसाळा सुरू होण्याआधीच कोकण रेल्वे प्रशासनाने मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मार्गावरील…
Read More » -
अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टिकोनातून वार्तांकन करावे – जितेंद्र दीक्षित
रत्नागिरी :- एखादा संघर्ष झाल्यास लोकांना जागृत करणे आपले काम आहे. अशा वेळी अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टीकोनातून जबाबदारीने वार्तांकन…
Read More » -
बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत 61 लाखांची फसवणूक; आरोपीला दिल्लीतून अटक!
रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लॉंन्ड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादी यांची ६९ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याची…
Read More » -
महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही! – खासदार नारायण राणे यांचे स्पष्ट निर्देश
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यानी आता…
Read More » -
आंबोली धबधबा संध्याकाळी ५ नंतर बंद! अपघातांमुळे प्रशासनाचा निर्णय
सिंधुदुर्ग : पावसाळा सुरू होताच आंबोली घाटात पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली धबधब्यावर…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात जिल्हावासियांना तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्तीची शपथ!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो रत्नागिरीकरांनी घेतली जिल्हा तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याची शपथ घेतली. जिल्हा…
Read More » -
तालुक्यात अखंडीत व सुरळीत वीजपुरवठा राहावा यासाठी उपाययोजनांचा सखोल अहवाल सादर करा – आमदार किरण सामंत यांचे महावितरणला निर्देश
राजापूर : मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हयात अनेक भागात विजपुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र भविष्यात राजापूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात…
Read More »