कोंकण
-
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा – महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
मुंबई – कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे…
Read More » -
काजू वेचताना हत्तीनं पायाखाली चिरडलं – सिंधुदुर्गात शेतकऱ्याचा मृत्यू
सिंधुदुर्ग : हत्तीने पायाखाली चिरडल्याने दोडामार्ग, सिंधुदुर्ग येथे ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकरी काजू गोळा…
Read More » -
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगांव दरम्यान धावणार समर्थ स्पेशल ट्रेन- उन्हाळी सुट्टीसाठी रेल्वे कडून खास घोषणा
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणान्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी धरणासाठी 61 कोटींचा निधी मंजूर – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या सुधारणा आणि दुरुस्तीसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाने ६१ कोटी रुपयांचा निधी…
Read More » -
कला आणि परंपरेचा संगम! ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ कार्यक्रमात उदय सामंतांची उपस्थिती
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी श्रीराम नवमी निमित्त मानसकोंड, संगमेश्वर…
Read More » -
गोवा-बिहार विशेष ट्रेन कोकणात थांबणार, प्रवाशांना होणार मोठा फायदा!
मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नियमित प्रवाशांसह नवख्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक विशेष…
Read More » -
मुंबईत नवीन रेल्वे टर्मिनस तयार होणार, कोकणात जाणं होणार अधिक सोयीचं
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर लवकरच आठवे टर्मिनस होणार आहे. अलीकडेच रेल्वे मंडळाने या टर्मिनससाठी मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या…
Read More » -
कर्दे गावाच्या विकासासाठी राज्य शासनाने १४ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास निधीतून दिला.
रत्नागिरी : राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातील पर्यटकांसाठी कर्दे किनारा प्रमुख आकर्षण ठरत आहे. त्या परिसरात अधिक सोयीसुविधा दिल्या तर पर्यटकांमध्ये…
Read More » -
कोकणचा वैभवशाली पर्यटन विकास म्हणजे उद्योगमंत्र्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आदिती तटकरे
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंतसाहेबांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे, ही पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढविणारी आहेत, अशा शब्दात महिला व…
Read More » -
चोरी करून नेपाळला पळण्याच्या तयारी; कणकवली पोलिसांची १२ तासांत दमदार कारवाई
कणकवली : कणकवली विद्यानगर येथील हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्याकडे मागील १५ दिवसापासून प्लास्टरचे काम करणारा मूळ नेपाळ येथील रहिवासी कामगार…
Read More »