कोंकण
-
कोकण रेल्वे मराठी भाषेकडे दुर्लक्ष, दिवा-रत्नागिरी रेल्वेच्या गाड्यांमध्ये मराठी फलक नाहीत!
रत्नागिरी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्यानंतरही मराठीचा द्वेष करणारे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. (शनिवार दि…
Read More » -
एसटी प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाचे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसवणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात…
Read More » -
नेपाळ रेल्वेच्या विकासासाठी कोकण रेल्वेचा पुढाकार, २३ कोटींचा करार
कोकण रेल्वे प्रशासनाने नेपाळ रेल्वेसोबत २३ कोटी रुपयांचा रेल्वे प्रणालीवरील डेमू गाड्या सेवाच्या संचलन अन देखभालीसाठी करार केलेला असतानाच रस्ते…
Read More » -
गुहागर किनाऱ्यावर ओडिशाच्या कासवांचे आगमन
गुहागर :ओडिशाच्या किनाऱ्यावर फ्लिपर टॅग केलेले ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley Turtle) समुद्री कासव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची…
Read More » -
कोकणातील चाकरमान्यांना दिलासा! कशेडीच्या दोन्ही बोगद्यांतून प्रवास होणार वेगवान
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीतील दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्याने चाकरमान्यांना ग्रामदेवता पावल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास…
Read More » -
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावर जनतेचा विरोध महत्त्वाचा – मंत्री नितेश राणे
वैभववाडी : शक्तिपीठ महामार्ग असो किंवा कोणताही विकास प्रकल्प असो, सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकार पुढे जाणार नाही. सरकार विकासासाठी…
Read More » -
कोकणात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा कारखाना? आमदार किरण सामंत यांची पंतप्रधानांकडे मागणी!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी येथे रोजगार निर्मिती होणे आवश्यक, यासाठीच आपण…
Read More » -
होळी साठी मध्य रेल्वेची खास सोय! दादर-रत्नागिरी विशेष अनारक्षित ट्रेन
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते.…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यात सागरी पर्यटनाला गती ; क्रुझ टर्मिनल उभारले जाणार, विमानतळासह मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
रत्नागिरी : रत्नागिरीमधील विमानतळासाठी तरतूद केलेल्या 147 कोटींच्या निधीतून हे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी कुझ टर्मिनल…
Read More » -
कोकणात सापडले नवे तेलसाठे; तेल उत्पादन चार पटीने वाढणार
सिंधुदुर्ग : तळ कोकणाजवळील अरबी समुद्रात नवे तेलसाठे सापडले आहेत. कोकणातील पालघर, सिंधुदुर्गमध्ये हे तेल साठे सापडले आहेत. यामुळे भारत…
Read More »