कोंकण
-
कुसुमाग्रजांच्या जन्मगावाचा नवा सन्मान – शिरवाडे वणी ‘कवितांचे गाव’
रत्नागिरीत : मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांची घोषणा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी…
Read More » -
देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल – नितेश राणे
पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून…
Read More » -
राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे राज्याचे…
Read More » -
सिंधुदुर्गच्या नऊ तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र चालवण्यासाठी गुजरात इन्फोटेकची निवड
सिंधुदुर्ग : राज्यातील उद्योगधंदे गुजरातला जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू कार्यालय गुजरातमधील कंपनी चालवणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार…
Read More » -
भास्कराचार्यांनी दिलेली गणितीय आजही तितकीच प्रभावी.
रत्नागिरी : अन्वेष देवुलपल्लि यांचे प्रतिपादन आजमितीस अनेक भारतीय विद्वानांनी आपापले गणितावर आधारित संशोधन केलेले आहे. मात्र याच विद्वानांच्या परंपरेतील…
Read More » -
कोकणसह राज्यभरात ४५ रोप-वे उभारणार, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील अनेक पर्यटन ठिकाणांना दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आबालवृद्धांना भेट देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने या ठिकाणांवर केंद्र…
Read More » -
मराठीतून संवाद, परदेशातून कोट्यवधींची गुंतवणूक! उद्योगमंत्री उदय सामंत
चिपळूण : भाषेतील लोप पावत चाललेले शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लोकगीते यांचे पुस्तक प्रकाशन सोहळा व चिपळूण नगर परिषद व अखिल…
Read More » -
महाशिवरात्री निमित्त कुणकेश्वर यात्रेला उत्साहात सुरुवात, भाविकांचा मोठा उत्सव
देवगड : महाशिवरात्रीच्या निमित्ताने देव कुणकेश्वर यात्रा प्रचंड गर्दीत सुरू झाली आहे. मंगळवारी (२५ फेब्रुवारी) मध्यरात्री १ वाजता सिंधुदुर्गचे पालकमंत्री…
Read More » -
अखेर मुंबई-गोवा महामार्गावर च्या कशेडी बोगद्यांची प्रतीक्षा संपली! मार्च पासून वाहतूक होणार सुरू
मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांतील वाहतूक येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री…
Read More » -
मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र…
Read More »