कोंकण
-
राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज – तटकरे
मुंबई – निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला…
Read More » -
खासगी शाळांमधील शिक्षकांना आता चारित्र्य प्रमाणपत्र अत्यावश्यक
रत्नागिरी : खासगी शाळांमधील शिक्षकांना आता पोलिसांकडील चारित्र्य प्रमाणपत्र शाळेत सादर करणे अत्यावश्यक आहे. राज्यात मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस…
Read More » -
निवडणूकच नव्हे तर या विरोधकांनाही दीपकभाई प्रेमानेच जिंकतील !
शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग – ज्या झाडाला आंबे लागतात, त्याच झाडावर दगड मारले जातात हे साऱ्यांनाच माहिती…
Read More » -
रत्नागिरीसह जिल्ह्यातील पाच रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण
रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे लोकार्पण आज (दि. ९ ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या…
Read More » -
राज्यात विधानसभा निवडणूक पडघम; सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या!
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या लवकरच घोषणा होणार असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष तिकडे लागले आहे. मात्र, या घोषणा होण्यापूर्वीच…
Read More » -
देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूला सर्वात मोठ्या शिवपुतळ्व्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
रल्नागिरी – ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या साक्षीने आणि महाराजांच्या जयघोषात, जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या…
Read More » -
रत्नागिरीत लोकमान्य टिळक मल्टिस्पेशालिटी मोफत रुग्णालय सुरू
रत्नागिरी- रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी मोफत रुग्णालय आज सुरू झाले. रत्नागिरी नगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर)…
Read More » -
रत्नागिरीतील वाटद परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत – उदय सामंत
रत्नागिरी – शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरात होत आहे. जागेचे थेट पैसे रिलायन्स कंपनी शेतकऱ्यांकडे…
Read More » -
लाडकी बहीण योजनेतील रक्कम दोन हजार रुपये करणार – उदय सामंत
रत्नागिरी – कितीही अडचणी आल्या तरी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी…
Read More » -
उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन
सिंधुदुर्ग – शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला…
Read More »