कोंकण
-
रविंद्र चव्हाण यांच्या सोबत कार्यकारी अभियंत्यांची पार्टनरशिप – परशुराम उपरकर
सिंधुदुर्ग – सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर जिल्ह्यात फिरतात, पण कार्यकारी बांधकाम…
Read More » -
एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये मिळणार वाढीव वेतनवाढ
सिंधुदुर्ग – एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात…
Read More » -
दीपक केसरकरांना “डॅमेज” करण्याचा प्रश्नच नाही
सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथील मतदार संघात भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला आपले काम दाखवण्यासाठी जो तो आपल्या परीने…
Read More » -
भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय
सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी…
Read More » -
गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल
रत्नागिरी – कोकणवासीयांच्या प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. कोकण रेल्वेच्या विशेष आणि नियमित गाड्या…
Read More » -
मुंबई ते कुडाळपर्यंत अनारक्षित विशेष गाड्यांच्या ४ अतिरिक्त फेऱ्या
मुंबई – मध्य रेल्वे खाली दिलेल्या तपशिलानुसार आगामी गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांसाठी मुंबई ते कुडाळपर्यंत ४ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष…
Read More » -
तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकफडकी बदली…..!
मुंबई – सिंधुदूर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्याच आठवड्यात कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले…
Read More » -
वांद्रे बोरिवली मार्गे मडगाव विशेष रेल्वेगाडी सुरू
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव आणि परत या नव्या गाडीचा प्रारंभ आज दुपारी…
Read More » -
बाव ग्रामस्थांचे सा.बा. ऑफिस समोर ठिय्या आंदोलन
सिंधुदुर्ग – कुडाळ ते बाव, कविलकाटे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचे…
Read More » -
आंबा वाहतुकीसाठी सिंधुरत्न योजनेमार्फत अनुदान – पालकमंत्री
रत्नागिरी – आंबा वाहतुकीसाठी सिंधुरत्न योजनेमार्फत अनुदान देण्यात येणार असून, सप्टेंबरअखेरपर्यंत गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय…
Read More »