कोंकण
-
अॅटलॉस मॉथ’; आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यापूर्वी रायगड, सांगली जिल्ह्यात आढळला
अॅटलॉस मॉथ’ : आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळून आला आहे यापूर्वी रायगड, सांगली जिल्ह्यात आढळला होताजगातल्या सर्वांत मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले…
Read More » -
खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीनं रचला इतिहास; विश्व तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक !
मुंबई : भारताची तिरंदाज शीतल देवीने शनिवारी दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या पॅरा विश्व तिरंदाज जेतेपद स्पर्धेत शानदार कामगिरी करत…
Read More » -
रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज गावडे चा इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट मध्ये केलेल्या कामगिरीसाठी साठी मंत्री उदय सामंत यांच्याकडून सत्कार
रत्नागिरी : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत केलेल्या जोरदार कामगिरीचे रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग…
Read More » -
कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धनसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये सामंजस्य करार
जागतिक पर्यटन दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम मुंबई : जागतिक पर्यटन कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प…
Read More » -
अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे बारावीचे परिक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने…
Read More » -
पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन अभियानच्या वतीने मदतीचा हात, शैक्षणिक साहित्य देणार
मुंबई : मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय अटक वही,एक पेन अभियानने घेतला…
Read More » -
विधानपरिषद उपसभापतीं डॉ. नीलम गोऱ्हे मोठ्या अपघातातून बचावल्या; गाडीचे टायर फुटून झाला अपघात
टेंभुर्णी (सोलापूर बायपास : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर आज टेंभुर्णी बायपासवर फुटले. मात्र, धाराशिव…
Read More » -
प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी; परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक
मुंबई : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य…
Read More » -
पुढच्या २४ तासांसाठी कोकणापासून गोव्यापर्यंतच्या किनारपट्टी भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगानं वारे , मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
मुंबई : देशभरातून आता मान्सूनचे वारे परतीच्या वाटेवर लागले असले तरीही त्यांचा हा परतीचा प्रवास मात्र शांतपणे होणार नसून बऱ्याच…
Read More » -
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील अपुऱ्या पाणीपुरवठ्यास राज्य शासन आणि महापालिका प्रशासन जबाबदार ! – आमदार सुनिल प्रभु
मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईच्या उत्तर उपनगरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. कुरारगाव दिंडोशी, नागरी निवारा, संतोष…
Read More »