महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
मुंबई मनपा ‘पी पूर्व’ विभागातील नागरिकांची कुचंबणा! जन्म-मृत्यू-विवाह नोंदणीसाठी ‘पी उत्तर’ विभागाचे हेलपाटे
संदिप सावंत मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘पी पूर्व’ विभागातील (मालाड पूर्व) रहिवाशांना जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीच्या कामासाठी प्रचंड…
Read More » -
मालाड पूर्ववासीयांची गैरसोय कायम: ‘पी/पूर्व’ मनपा कार्यालय केवळ नावापुरते!
संदिप सावंत मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) २५ वा प्रशासकीय विभाग म्हणून मोठ्या गाजावाजासह ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू करण्यात…
Read More » -
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना औषधोपचाराबाबत अनिश्चितता! औषध पाकिटावर स्पष्ट सूचना देणे बंधनकारक करा
संदिप सावंत मुंबई : शहरातील शासकीय व महानगरपालिका (मनपा) रुग्णालयांमधून डिस्चार्ज (Discharge) घेतलेल्या अनेक रुग्णांना घरी घेऊन जाण्यासाठी देण्यात येणाऱ्या…
Read More » -
मराठी एकीकरण समितीत मोठे फेरबदल; ‘कार्याध्यक्ष’सह सर्व पदे तत्काळ बरखास्त
संदिप सावंत मुंबई : मराठी भाषा, शाळा, राज्य आणि संस्कृतीचे संवर्धन व विकास हे ध्येय असलेल्या मराठी एकीकरण समितीने (महाराष्ट्र…
Read More » -
आठवणीतील गंगाराम गवाणकर
थोर नाटककार, मिश्किल स्वभावाचे,आपल्या नाट्य क्षेत्रातील कामगिरीचा, महात्म्याच्या अजिबात गर्व न बाळगणारे ,जेष्ठ स्नेही गंगाराम गवाणकर यांचे नुकतेच निधन झाले…
Read More » -
वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे दुःखद निधन..
मुंबई : मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम…
Read More » -
इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः घरात बसलेले ‘अजगर’
मुंबई : दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त; मानसिक संतुलन ढासळलं, म्हणूनच गरळ ओकतायत! या ‘अजगराने’ स्वतःचा पक्ष, सैनिक आणि हिंदुत्व…
Read More » -
घाटकोपर स्टेशनजवळील रविशा टॉवरला आग; २०० हून अधिक जणांची सुटका
मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रविशा टॉवर या १३ मजली कमर्शियल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना…
Read More » -
मराठा-कुणबी जीआर : सुप्रीम कोर्टाने फेटाळली ओबीसी वेलफेअर असोसिएशनची याचिका
नवी दिल्ली : मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरच्या वादावर आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत…
Read More » -
रत्नागिरीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार – उदय सामंत
रत्नागिरी : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील, अशा पद्धतीचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक…
Read More »