ब्रेकिंग
-
राज्यात पुन्हा कोरोना फोफावतोय,कालच्या तुलनेत आजची रुग्ण संख्या दुप्पट
मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची डोकेदुःखी वाढवली आहे. ओमायक्रोनने राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचं चित्र पाहायला मिळत…
Read More » -
नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम,अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली
सिंधुदुर्ग:- संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात…
Read More » -
सिंधुदुर्गात झालेली घटना हा भाजप-शिवसेनेचा वाद नव्हे -मंत्री उदय सामंत
रत्नागिरी– सिंधुदुर्गांत सध्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचे पडसाद राज्यात देखील उमटू लागले आहेत.संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप नितेश राणेंवर लागल्याने पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचा वाद राज्यात रंगलाय.यावर मंत्री उदय सामंत…
Read More » -
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली,तातडीने हजर राहण्याचे आदेश
सिंधुदुर्गः- राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून, ३ वाजता…
Read More » -
खोदकाम करताना मजुरांना सापडली सव्वाशे वर्षे जुनी पेटी, उघडताच सर्वच झाले आश्चर्यचकित !
व्हर्जिनिया – आजवर संशोधन आणि उत्खननाच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक कोडी सुटत आहेत. अशाच प्रकारे अमेरिकेत खोदकामादरम्यान तांब्याची एक पेटी सापडली आहे.…
Read More » -
राणे आपण शुर आहोत, असे दाखवतात पण प्रत्यक्षात ते पोलिसांना घाबरतात -दीपक केसरकर
सिंधुदुर्ग:- राणेंचा तोल गेलेला आहे कारण, आपण शुर आहोत असे राणे जरी दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात, ही वस्तूस्थिती…
Read More » -
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव
मुंबई, दि २८ डिसेंबर– विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना उपसभापतीपदावरून दूर करावे, अशा प्रकारची…
Read More » -
३१ डिसेंबर रोजी ‘या’ वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद
शिर्डी:– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत…
Read More » -
कुणाचेही जीवन उद्ध्वस्त होईल,चारित्र्यहनन होईल,अशी पत्रकारिता करु नका-योगेश वसंत त्रिवेदी यांचे कळकळीचे आवाहन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) :- कुणाचेही जीवन उद्ध्वस्त होईल, कुणाचेही चारित्र्यहनन होईल अशी पत्रकारिता करु नका. सकारात्मक पत्रकारिता करुन समाजाच्या आणि…
Read More » -
महत्वाची बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही
मुंबई:– गाडी चालवण्याचा परवाना मिळवणे म्हणजे तारेवरची कसरत. मात्र,आता केंद्राने गाडी चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठीचे नियम सुलभ केले आहेत. गाडी चालवण्याचा…
Read More »