ब्रेकिंग
-
तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली वाताहत: ४४७ घरांचे नुकसान..
सिंधुदुर्ग,दि.१६: – तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात अक्षरशः हैदोस घातला असून दिवसभरात एकूण ४४७ घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण १४३ ठिकाणी…
Read More » -
Breaking: चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा फटका: वीजवाहक खांब कोसळले,40 घरांचे नुकसान..
सिंधुदुर्ग,दि.१६:तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी…
Read More » -
तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उद्या वांद्रे-वरळी सी लिंक बंद !
मुंबई,दि.१५:भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ उद्या दिनांक १६ मे २०२१ रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता…
Read More » -
चक्रीवादळापासून मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या ‘या’ उपाय योजना
मुंबई,दि.१४: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ तयार होत असून हे चक्रीवादळ उद्या दिनांक १५ व…
Read More » -
Breaking: तौंते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार !
मुंबई,दि.१४:अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील २४ तासांत त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. या वादळाला…
Read More » -
जलसंपदा मंत्री जयंत पाटील को गुस्सा क्यूँ आता है : जलसंपदा मध्ये पुन्हा मुरतंय पाणी ?
मुंबई,दि.१३: जलसंपदा विभागाचे वादग्रस्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची सेवानिवृत्ती नंतर देखील पुन्हा जलसंपदा विभागात वर्णी लावण्यावरून निर्माण झालेला…
Read More » -
राज्यातील लॉकडाउन १ जून पर्यंत वाढवला:बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीसीआर बंधनकारक
मुंबई,दि.१३:कोरोना विषाणू चे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसल्याने राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
Read More » -
अखेर १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास लावला ब्रेक!
मुंबई, दि.१२:१ मे पासून लस नसतानासुद्धा राज्य सरकारने मोठ्या जोमात प्रारंभ केलेल्या १८ ते ४४ वयोगटाच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास ब्रेक…
Read More » -
Breaking: लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढणार? व्यापाऱ्यी वर्गाचा तीव्र विरोध
मुंबई,दि.१२: राज्यात लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. त्यामुळे १५ मे पर्यंत लागू केलेले निर्बंध हे ३१…
Read More » -
अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण आता थांबणार !
मुंबई,दि.११: देशात कोरोना वरील लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे. महाराष्ट्रात ४५…
Read More »