breaking news
-
ब्रेकिंग
पालकमंत्री अदिती तटकरे याच्या मनमानी कारभारा विरोधात तीन आमदारांची तक्रार
रायगड – महाआघाडीच्या स्थापनेपासूनच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरूच आहेत. आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतरही शिवसेना…
Read More » -
ब्रेकिंग
मोठी बातमी, राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
अमरावती:- राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.मुंबईतल्या फ्लॅटची माहिती लपवल्याने बच्चू कडू यांना ही…
Read More » -
ब्रेकिंग
‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याबाबत सुमन कल्याणपूर यांनी केले ‘हे’ वक्तव्य.. बोरिवली येथील श्रद्धांजली कार्यक्रमात वादग्रस्त बाबीवर पडला प्रकाश
मुंबई, दि. (प्रतिनिधी) :- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती…
Read More » -
ब्रेकिंग
सर जे जे कला महाविद्यालय परिसरात शिल्पकलेचे जतन करावे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी केलं आवाहन
मुंबई, दि.४:- विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे, असे निर्देश देत सर जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व…
Read More » -
ब्रेकिंग
नरेंद्र मोदींनी सैनिकांचा गणवेश घातला म्हणून न्यायालयाने बजावली पंतप्रधान कार्यालयाला नोटीस
प्रयागराज:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी कश्मीर मधील सैनिकांना भेट देताना भारतीय लष्कर गणवेश परिधान केला होता. या गणवेशावरून प्रयागराज…
Read More » -
ब्रेकिंग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कथन केले फोटोग्राफितील थरारक रोमांचकारी अनुभव
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफिचा छंद असून ते एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत.सुमारे १९९७ पासून त्यांनी जंगलात जाऊन फोटोग्राफीला…
Read More » -
ब्रेकिंग
ऑनलाईन परिक्षेसाठी दहावी व बारावी चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले ; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन
मुंबई- दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी आज राज्यातील ४ प्रमुख शहरात विद्यार्थी आक्रमक झाले व त्यांनी…
Read More » -
ब्रेकिंग
काही देशांमध्ये पाण्याऐवजी वाइन पितात – अजित पवार
मुंबई:- द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी यासाठी राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.…
Read More » -
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत कोर्टात जाण्याची शक्यता, कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून घेणार निर्णय
रत्नागिरी:- काल सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन रद्द केलं. यानंतर विरोधकांनी विजयाचे फटाके फोडले.मात्र,आता सत्ताधारी राज्यातील राज्यपाल नियुक्त…
Read More » -
मुंबईसह राज्यात कोरोना ऊतरणीला…
मुंबई :- राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्यत आता उतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या २४ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद…
Read More »