goverment
-
महाराष्ट्र
सरकारकडून सोने चलनीकरण योजना बंद; बँकेत जमा असलेल्या तुमच्या सोन्याचे काय होणार?
मुंबई : देशांतर्गत तसेच जगातील बाजारपेठेची बदलती परिस्थिती लक्षात घेता, भारत सरकारने सोन्याच्या योजनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोन्याच्या किमती…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील बेरोजगारांना मासिक निर्वाहभत्ता मिळावा; समविचारी मंचचा निर्धार!
मुंबई : महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे. नोकरीची शाश्वती नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत लाखो…
Read More » -
विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ
मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर…
Read More » -
दुपारी १ ते २ दरम्यान फक्त ३० मिनिटे भोजन विश्रांती – सर्व राज्य सरकारी कार्यालयांसाठी नवीन नियम
मुंबई : बऱ्याच वेळा विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोक तक्रारी, गान्हाणे, अर्ज घेवून येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा संबंधित अधिकारी कर्मचारी जागेवर…
Read More » -
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या मदतीने चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य -मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावातील एका वाहन चालक आणि गृहिणीच्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला जन्मताच फिट्सचा त्रास…
Read More » -
महाराष्ट्र
उत्तीर्ण होण्यासाठी नवीन नियम! पाचवीत १८ आणि आठवीत २१ गुण हवेतच!
मुंबई : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच…
Read More » -
महाराष्ट्र
फडणवीसांना केवळ सत्तेचा माज आणि मस्ती; विरोधी पक्षनेते भास्कर जाधव संतापले
मुंबई : राज्याच्या विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने सरकारवर प्रचंड टीका होत आहे. त्यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More » -
महाराष्ट्र
सरकार आणि महाराष्ट्र पोलीस दलाला आव्हान देणाऱ्या इराणी वस्तीची दहशत मोडून काढा -प्रविण दरेकरांची शासनाकडे मागणी
मुंबई– आंबिवली स्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीत पोलिसांवर जीवघेणे हल्ले सातत्याने होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सरकारला आव्हान देणाऱ्या या…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात रोज २२ बलात्कार, ४५ विनयभंग; अंबादास दानवेंकडून गृह विभागाच्या कारभारावर टीका !
मुंबई : राज्यात अनागोदीची स्थिती आहे. सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. राज्यात रोज २२ बलात्कार…
Read More » -
महाराष्ट्र
गोड्या पाण्यातील मासेमारीला चालना देण्यासाठी सरकार विशेष योजना आणणार
मुंबई : गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली…
Read More »