mirror maharashtra
-
महाराष्ट्र
‘कंगनाच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनवणार’ पुन्हा ‘या’ आमदारांचे वादग्रस्त विधान
झारखंड- सतत वादग्रस्त ट्विट आणि विधाने करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यासंदर्भात चक्क एका आमदाराने वादग्रस्त विधान करून स्वतःच्या…
Read More » -
ब्रेकिंग
दिलासादायक: मुंबईत कोरोना रूग्ण संख्येत उतार..
मुंबई:- राज्यात कोरोनाचा प्रसार काहीसा मंदावला आहे. अश्यात चार दिवसांपासून राज्यात दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.राज्यात आज ३४ हजार ४२४…
Read More » -
ब्रेकिंग
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विधानभवन सचिवालयात आता दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज
मुंबई:- सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे.याच धर्तीवर ५०% क्षमतेने खासगी कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.…
Read More » -
मनोरंजन
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ होणार आज ओटीटीवर प्रदर्शित, इतक्या कोटी रुपयांमध्ये झाली डील
देशभर चर्चेत असलेला दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले…
Read More » -
ब्रेकिंग
Big Breaking :आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला;कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक!
सिंधुदुर्ग- संतोष परब मारहाण प्रकरणी अखेर न्यायालयाने अंतिम सुनावणी घेत नितेश राणेंना अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक…
Read More » -
राजकीय
पंतप्रधानांचं सोडा,अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघेही घमेंडी, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपाला घराचा आहेर
नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा विविध मुद्द्यांवरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या…
Read More » -
मुंबई
धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशाच्या मदतीला धावला जवान, पाहा घटनेचा थरारक VIDEO
मुंबई: मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती अवैध पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडत होता. यावेळी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या एका सुरक्षा…
Read More » -
महाराष्ट्र
तुमच्या शरीरात रक्त कमी आहे, कसं ओळखाल?
आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी आवश्यक प्रमाणापेक्षा कमी होतात, तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. त्या वेळी अशक्तपणा जाणवतो. त्याला ॲनिमिया असं म्हणतात. शरीरात लोहाची कमतरता…
Read More » -
कृषीवार्ता
पावसाळ्यात कपड्यांची वाढते दुर्गंधी; करा हे सोपे उपाय
पावसाळ्यात न वाळणारे कपडे यामुळे वैताग येतो. पावासाळ्यात सगळ्यांनाच होणारी मोठी समस्या म्हणजे कपड्यांना येणारी दुर्गंधी, कितीही प्रयत्न केला करी…
Read More » -
देशविदेश
पावसाळ्यात पिण्याचं पाणी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पद्धती ट्राय करा
पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक आजार हे पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कावीळ, कॉलरा, डायरिया…
Read More »