mumbai
-
रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना…
Read More » -
सागरी सुरक्षेला कायमच प्राधान्य -मंत्री नितेश राणे
मुंबई : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता
मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.…
Read More » -
अहमदाबाद विमान अपघातामुळे चार मराठी कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर
मुंबई : अहमदाबाद येथील विमानदुर्घटनेत 242 प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन क्रू मेंबरसह को पायलट आणि एअर…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून ऑरेंज अलर्ट
मुंबई : राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आता 12 जून रोजी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः…
Read More » -
13 आणि 14 जूनला दक्षिण कोकण व गोव्यात वादळी वाऱ्यांचा इशारा – ताशी 45 ते 55 किमीपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता
मुंबई : आगामी काही दिवस हवामान खात्याने मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर, कोकण परिसरामध्येही…
Read More » -
महाराष्ट्र
हवामान खात्याचा अंदाज: राज्यात काही भागात पुन्हा पावसाचा जोर!
मुंबई : बंगालच्या उपसागरात या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे असून…
Read More » -
धक्कादायक! दिवा-मुंब्रा स्थानका दरम्यान लोकल मधून पडून 6 प्रवाशां चा मृत्यू… लटकणाऱ्या प्रवाशाना बाजूने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस ने घासल्याने घडली दुर्घटना
मुंबई : कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात काही…
Read More » -
चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा
मुंबई :– चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी…
Read More » -
राज्यातील 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द; शिक्षण क्षेत्रात खळबळ
मुंबई : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे (एनसीटीई) मूल्यांकन अहवाल सादर न करणाऱ्या राज्यातील २९५ महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात…
Read More »