Uday Samant
-
महाराष्ट्र
अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार – मंत्री उदय सामंत
मुंबई प्रतिनिधी : अकोला शहरात केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या…
Read More » -
कोंकण
“ज्यांचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही, अशा अदखलपात्र पक्षाच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षाची दखल आपण घेत नाही”- मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : डांबर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला आजवर रत्नागिरीतील जनतेने मतदानरूपी डांबर फासलेले आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा एक ग्रामपंचायत…
Read More » -
महाराष्ट्र
संकल्पना मांडणारे आणि ती पूर्तते पर्यंत नेणारे – पालकमंत्री उदय सामंत!
रत्नागिरी : थिबा राजवाडा येथील 3D लेझर शो चे आज उद्घाटन होत आहे. त्यासाठी राजवाड्याच्या दर्शनी बाह्यभागाचे काम अत्यंत उत्तमरित्या…
Read More » -
महाराष्ट्र
निलेश राणेंना वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विशेष भेट!
सिंधुदुर्ग : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त…
Read More » -
महाराष्ट्र
एसटी प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाचे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसवणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून विकासाला गती – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई : “महाराष्ट्र आता थांबणार नाही… विकास आता लांबणार नाही…” असा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री…
Read More » -
महाराष्ट्र
जनजागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या माध्यमातून पुढाकार घ्यावा – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : पुढारी या आघाडीच्या वृत्तपत्राच्या “पुढारी आयकॉन” गौरव समारंभ सोहळ्यासाठी रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि…
Read More » -
महाराष्ट्र
मराठी भाषेचा गौरव ३६५ दिवस व्हायला हवा- मंत्री उदय सामंत
मुंबई / रमेश औताडे : मराठी ही आपली मातृ भाषा आहे तिचा गौरव केवळ २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिक आणि बंदरांच्या समस्यांवर महत्वपूर्ण बैठक
रत्नागिरी : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीत ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रम गाजला – स्वातंत्र्यवीरांचे विचार जपण्याची जबाबदारी आपली ! – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी…
Read More »