Team Mirror Maharashtra
-
देशविदेश
उत्तराखंडमध्ये तुफानी पावसाचा कहर! भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा थांबली, हजारो यात्रेकरू अडकल्याची स्थिती
केदारनाथ : उत्तराखंडमध्ये पडत असलेल्या तुफान पावसामुळे केदारनाथ यात्रा पुन्हा एकदा थांबली आहे. पावसामुळे नुकतेच केदारनाथ मार्गावर भूस्खलन झाले आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेचा डोळा लागला आणि चोरट्याने संधी साधून केली चोरी !
मुंबई : धावत्या एक्सप्रेसमधून भारत सरकारच्या वैज्ञानिक महिलेला मोबाईल चोरीला गेल्याची घटना दि. २८ जुलै रोजी दुपारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर…
Read More » -
मुंबई
भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर सडकून टीका
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७ वर्ष त्रास देण्याचे काम…
Read More » -
महाराष्ट्र
मागील ५ वर्षात ६६२ बांगलादेशी घुसखोर नागरिक हद्दपार – खासदार रविंद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला पोलीस विभागाकडून उत्तर
मुंबई : मुंबई तसेच महाराष्ट्रात वाढत्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांचे वाढते प्रमाण हि चिंतेची बाब असल्याने मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या…
Read More » -
नवी दिल्ली
पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली
नवी दिल्ली, ३० : पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकन/शिफारशी सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ वरून वाढवून १५ ऑगस्ट २०२५…
Read More » -
महाराष्ट्र
उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते व कनेक्टिव्हिटी,…
Read More » -
महाराष्ट्र
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ
मुंबई : आज एका अशा प्रशासकाचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ साजरा होत आहे, ज्यांनी आपल्या कार्याने केवळ प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे, तर…
Read More » -
महाराष्ट्र
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई : ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज…
Read More » -
महाराष्ट्र
“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती नीलम गोऱ्हे
मुंबई : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे…
Read More » -
महाराष्ट्र
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार मडगाव – लोकमान्य टिळक साप्ताहिक विशेष रेल्वे
रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेमार्गावर मडगाव जंक्शन लोकमान्य…
Read More »