Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
नवविवाहित दाम्पत्याची चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या
चिपळूण : चिपळूण येथील एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गांधेश्वर मंदिराजवळ…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० महत्वाकांक्षी योजना; सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही माझी महत्वाकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्तापत्र मिळणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई – राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र…
Read More » -
महाराष्ट्र
पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागणार: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम…
Read More » -
महाराष्ट्र
आमदार किरण सामंत यांच्या हस्ते राजापूर आगारातील पाच नवीन बसचे लोकार्पण
राजापूर : आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून राजापूर एस.टी. आगाराला पाचल नवीन अत्याधुनिक…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी एसटी विभागाकडून गणेशोत्सवासाठी परतीच्या चाकरमान्यांसाठी 2,500 एसटी बसेसचे नियोजन
मुंबई : गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतो. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून रत्नागिरी एसटी विभागाकडून परतीच्या प्रवासासाठी…
Read More » -
महाराष्ट्र
कारवाई नाही झाली तर अधिकाऱ्यांना काळे फासू – राजू खेतले यांचा इशारा!
मुंबई : दोन वर्षात ११ कोटी रुपये खर्च केलेत. मग हा निधी गेला कुठे, तुमच्या बापाचा हा पैसा आहे का…
Read More » -
महाराष्ट्र
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ चार योजनांना ब्रेक, केंद्र सरकारकडून घेतले 1.36 लाख कोटींचे कर्ज!
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या दहा योजनांमुळे राज्य सरकारला यंदा केंद्र सरकारकडून १.३६ लाख कोटींचे कर्ज घ्यावे लागले आहे.…
Read More » -
नवी दिल्ली
उद्योगमंत्री उदय सामंत यांची नवी दिल्लीमध्ये खासदार छत्रपती शाऊ महाराजांशी भेट
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी नवी दिल्ली येथे खासदार छत्रपती शाऊ महाराज यांची…
Read More »