Team Mirror Maharashtra
-
राज्यातील 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द; शिक्षण क्षेत्रात खळबळ
मुंबई : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे (एनसीटीई) मूल्यांकन अहवाल सादर न करणाऱ्या राज्यातील २९५ महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात…
Read More » -
धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू – उद्धव ठाकरे
मुंबई : कुर्ला येथील मदर डेअरीची जागा उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याविरोधात धारावीकरांमध्ये नाराजी आणि…
Read More » -
रत्नागिरीतील वाटद येथे धीरुभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड प्रकल्प साकारण्याच्या हालचालींना वेग
रत्नागिरी : उद्योगपती अनिल अंबानी यांचा कोकणातील वाटद (ता. रत्नागिरी) संरक्षण विभागाचा धीरूभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा प्रकल्प सुरू…
Read More » -
जातनिहाय जनगणना देशात दोन टप्प्यांत; पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू – कश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड या भागातून सुरू
मुंबई : जातनिहाय जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दोन टप्प्यांत ही जनगणना होणार असून, पहिल्या टप्प्यात 1 ऑक्टोबर 2026 पासून…
Read More » -
कोकणात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; नुकसानभरपाई मंजूर करावी
खेड : कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकन्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मंजूर करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे…
Read More » -
समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे…
Read More » -
आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी…
Read More » -
महाराष्ट्र
सीआरझेड २ अंतर्गत येणाऱ्या संरक्षित पात्र झोपड्यांचा पुनर्विकास शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी धोरणात्मक बदल करावा- खासदार रविंद्र वायकर
मुंबई : राज्य शासन एकीकडे शासनाच्या, खाजगी जागेवरी तसेच आरक्षित जागेवरील झोपडपट्टीचा विकास करते पण परंतु गेली अनेक वर्षे वास्तव…
Read More » -
राज्यात एकही पशू बाजार बंद होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद करण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने मागे घेतला आहे. ३ ते ७…
Read More »