Team Mirror Maharashtra
-
बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया
मुंबई : बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेडच्या दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील 204 बसस्थानकांवर एटीएम सेवा; रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश
रत्नागिरी : एसटी महामंडळ आता डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासाठी काम करीत आहे. प्रवाशांकडे पैसे नसले…
Read More » -
महाराष्ट्र
संरक्षण मंत्रालय भू-दलाचा ‘आय ए एस अधिकारी’ असल्याचा बनाव करणाऱ्या फसवेखोराला अटक
सातारा : मी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाचा थलसेनेचा आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून एक तरुण गुहागर तालुक्यातील जानवळे गावांमध्ये काही…
Read More » -
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून…
Read More » -
कार–SUV थेट रेल्वेच्या वॅगनवर ! कोकण रेल्वेच्या Ro-Ro सेवेचा गणपतीतून प्रयोग सुरु करण्याचा विचार
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणातील रस्त्यावरील गर्दीपासून सुटका हवी आहे का? तुमचं स्वतःच वाहन घेऊन प्रवास करायचा आहे का? तर…
Read More » -
परशुराम घाटात गॅबियन वॉल खचली: दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या दृष्टीने लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम…
Read More » -
मुंबई-गोवा मार्गावर ५ व ६ जूनला अवजड वाहनांना प्रवेश बंदी !
मुंबई : शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ५ आणि ६ जूनदरम्यान मुंबई – गोवा महामार्गावर…
Read More » -
राष्ट्रहिताच्या विचारांनी आयटीआयमध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय…
Read More » -
राजकारणात राहुल गांधी खूपच अपरिपक्व…- श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात देशातील सर्वच नेत्यांनी एकजूट दाखवायला हवी. जगाला भारत एक आहे हे दाखवले पाहिजे, मात्र…
Read More » -
जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
मुंबई : भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या…
Read More »