Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पाचा मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्य शासनाने कायदा शिक्षणासाठी दाखविलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे.…
Read More » -
आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
मुंबई : स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागासमवेतच्या सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र ‘खासदार कला क्रीडा महोत्सव-२०२५’ चे १६ नोव्हेंबरला भव्य उद्घाटन…
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रामध्ये भव्य ‘खासदार कला क्रीडा महोत्सव-२०२५’ चे खासदार…
Read More » -
महाराष्ट्र
सर जे. जे. समूह रुग्णालयास राज्य महिला आयोगाची नोटीस….
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल तक्रारीबाबत विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने तसेच सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट…
Read More » -
महाराष्ट्र
विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार-एकनाथ शिंदेनी फुंकले कोल्हापुरातून निवडणुकीचे रणशिंग…
कोल्हापूर: नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला,…
Read More » -
महाराष्ट्र
उद्योग क्षेत्राकडे शासनाचे लक्ष आहे का?
मुंबई:आजचा भारत म्हणजे वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारा देश. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ अशा घोषणांनी देशातील उद्योगधंद्यांना नवसंजीवनी…
Read More » -
महाराष्ट्र
देशभरातील २७ लाख वीज कामगारांचा संपाचा इशारा….
मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या वीज (दुरुस्ती) मसुदा विधेयक २०२५ च्या माध्यमातून वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण होऊ नये म्हणून देशभरातील वीज…
Read More » -
महाराष्ट्र
पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलो, गाडीतून फिरलो म्हणजे उमेदवारी मिळेल या भ्रमात राहू नये -मंत्री उदय सामंत यांचा पदाधिकाऱ्यांना डोस
मुंबई; पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलो, गाडीतून फिरलो, उजवा डावा म्हणून नाव घेतलं गेलं म्हणजे निवडणुकीत उमेदवारी नक्की मिळेल, अशा कोणत्याही भ्रमात…
Read More » -
महाराष्ट्र
राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणुका हा केवळ सोपस्कार: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा…
Read More » -
महाराष्ट्र
किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा पूर्ववत; जिल्ह्यातील सागरी पर्यटनही पुन्हा सुरु…
मुंबई ; अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व सागरी पर्यटन गेले दहा दिवस ठप्प होते. आता समुद्रातील वादळ शांत झाले…
Read More »