नवी दिल्ली
-
राष्ट्रीय पुरस्कार २०२४ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे आवाहन
नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या…
Read More » -
दिल्लीतल्या दिग्गजांचे सोबती यशवंत उर्फ आबा मुळ्ये ! -योगेश वसंत त्रिवेदी
दिल्ली : “अरे यशवंत ! तुमने जो मेरा साक्षात्कार लिया हैं नां उसे मेरे भाषणमें तब्दील कर दो !” “अरे…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
नवी दिल्ली : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात…
Read More » -
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महापालिका निवडणुकांआधी निर्णय घ्या – शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात विनंती!
नवी दिल्ली : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर…
Read More » -
पुराव्याशिवाय आरोप करणे हा ईडीचा पॅटर्न बनला आहे : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !
नवी दिल्ली : पुराव्याशिवाय आरोप करणे हा ईडीचा पॅटर्न बनला आहे, अशी फटकार सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय तपास यंत्रणेला लगावली.…
Read More » -
पहलगाम हल्ला: एनआयएकडून अधिकृत गुन्हा दाखल, तपासाला गती
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास…
Read More » -
मेधा पाटकर यांच्या शिक्षेला स्थगिती; अटकेनंतर मिळाला दिलासा
नवी दिल्ली : दिल्लीचे नायबराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी खटला प्रकरणात सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार सामाजिक कार्यकर्त्या मेधा…
Read More » -
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक
दिल्ली : साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली. मेधा पाटकर…
Read More » -
दिल्लीतील महत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गट सहभागी होणार नाही
दिल्ली : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा जगभरातील संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली…
Read More » -
संसदच सर्वोच्च – त्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही” : उपराष्ट्रपती धनखड यांचे स्पष्ट मत
नवी दिल्ली : : संसद लोकशाहीत सर्वोच्च आहे. संसदेपेक्षा कोणताही अधिकार श्रेष्ठ नाही. भारतीय संविधान कसे असेल? त्यात कोणत्या सुधारणा…
Read More »