नवी दिल्ली
-
वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयः नव्या नियुक्त्यांना स्थगिती, मालमत्तांचे डी- नोटिफिकेशन थांबले, केंद्राला 7 दिवसांची मुदत
नवी दिल्ली– वक्फ (संशोधन) कायदा 2025 ला आव्हान देणान्या याचिकांवर सुप्रीम कोर्टत सलग दुसनऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. गुरुवारी झालेल्या…
Read More » -
मुस्लिमांना हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये स्थान देणार का? -सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारला थेट सवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध आज (दि.१६) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्र सरकार मुस्लिमांना हिंदू धार्मिक ट्रस्टचा…
Read More » -
शिवसेनेच्या खा.रविंद्र वायकर भरवणार दिल्लीत आंबा महोत्सव; पंतप्रधानांची असणार उपस्थिती
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे नवीन महाराष्ट्र सदनात 30 एप्रिलला आंबा महोत्सव होणार आहे. या आंबा महोत्सवात कोकणातील हापूस…
Read More » -
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू, कॉकपिटमध्ये उलट्या, लँडिंग करताना हृदयविकाराचा झटका; नुकतंच झालं होतं लग्न
दिल्ली : एअरलाइनच्या डिस्पॅच ऑफिसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू त्या वैमानिकाचे नाव अरमान आहे. अरमान 28 वर्षांचा होता आणि त्याचे नुकतेच…
Read More » -
26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं…कडेकोट सुरक्षा लागू
नवी दिल्ली:26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे, राणाला स्पेशल विमानानं दिल्लीमध्ये आणण्यात आलं आहे. 26/11च्या हल्ल्याचा…
Read More » -
वर्सोवा जेट्टीच्या मजबुतीकरण, आधुनिकीकरण व मच्छीमारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे -रविंद्र वायकर
नवी दिल्ली : वर्सोवा खाडीतील पाणी प्रदूषित झाले असून यामुळे येथील मच्छीमारी व्यवसायावर ही परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे येथील वर्सोवा…
Read More » -
आपली न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे म्हणूनच शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही – संजय राऊत
दिल्ली: उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी 15 कोटींची रोकड सापडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला…
Read More » -
जेएनपीएच्या विकासाला गती! सहा पदरी महामार्गासाठी मंजुरी मिळाली
पीटीआय, नवी दिल्ली : जेएनपीए बंदराला चौक या शहरातून तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सहा पदरी मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी…
Read More » -
मंत्री नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम: हर्षवर्धन सपकाळ
नवी दिल्ली : फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून सामाजिक तेढ निर्माण…
Read More » -
भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रतीकांपासून देशाला मुक्त करा – खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी
नवी दिल्ली – भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्ष…
Read More »