मंत्रालय
-
Big Breaking-गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; मास्क सक्ती ही हटवली
मुंबई:महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध परवा पासून (२ एप्रिल २०२२) हटवण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे गुढीपाडवा…
Read More » -
कोकणातील रिफायनरी विदर्भात हलवा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मुंबई:कोकणातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी वरून गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या राजकारणाला आता अचानक वेगळे वळण मिळालेले आहे. रिफायनरी समर्थक…
Read More » -
आजपासून ८ एप्रिल पर्यंत बृहन्मुंबईत जमावबंदी..
मुंबई: बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत…
Read More » -
रत्नागिरी विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई:- रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवाशी वाहतुक सुरू व्हावी याकरिता पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या…
Read More » -
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन, मराठी पत्रकारितेत दिलं ५० वर्षांहून अधिक काळ योगदान
मुंबई:- पत्रकारिता क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. तब्बल ५० हून अधिक वर्ष पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि…
Read More » -
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई- मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन…
Read More » -
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इन्फोसिस कंपनी देणार कौशल्य आधारित शिक्षण-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई: राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग…
Read More » -
उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हस्ते ‘गोरेगाव मिरर’ च्या दिवाळी अंकाचे मंत्रालयात प्रकाशन
मुंबई: राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांचे हस्ते गोरेगाव मिरर च्या दिवाळी अंकाचे आज मंत्रालयात प्रकाशन पार पडले.…
Read More » -
Breaking: येत्या १०-१५ दिवसात पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु होणार..
मुंबई:येत्या १०-१५ दिवसात राज्यातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळांबाबत अंतीम…
Read More » -
ब्रेकिंग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल:जनतेला केले भावनिक आवाहन
मुंबई: गेली सुमारे दोन वर्ष कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता कामाला जुंपून घेतलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीच्या मणक्याचा तसेच…
Read More »