मंत्रालय
-
मुंबईकरांसाठी खुशखबर: २ लस घेऊन १४ दिवस झालेल्यांना मिळणार रेल्वे तिकिट
मुंबई: राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेली प्रत्येक…
Read More » -
आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार प्राधान्याने लस: मंत्री उदय सामंत
मुंबई: : कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ती ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत…
Read More » -
राज्यावर वीज संकट:उत्पादन वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई:कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली…
Read More » -
राज्यातील शाळा उघडण्यास शासनाची परवानगी.. जाणून घ्या कोणत्या इयत्तेचे वर्ग कधी होणार सुरु..?
मुंबई: कोरोना च्या पहिल्या लाटेपासून म्हणजेच गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून बंद असलेल्या राज्यभरातील शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय…
Read More » -
आ.सुनिल प्रभु यांच्या प्रयत्नाने दिंडोशी-आप्पा पाडा येथील डॉ. आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील नागरिकांना होणार घरगुती दराने विजपुरवठा..
मुंबई: दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पा पाडा येथील डॉ. आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील नागरिकांना घरगुती दराने वीज उपलब्ध करून देण्यासाठी…
Read More » -
मॉल मध्ये जाताय ? मग वाचा राज्य सरकारच्या ‘या ’ सुधारीत मार्गदर्शक सूचना
मुंबई, दि.१६: राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना…
Read More » -
दिलासादायक :राज्यातील रेस्टॉरंट,मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा शासनाचा निर्णय ;थिएटर्स, धार्मिकस्थळे मात्र कुलुपबंद!
मुंबई : येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील रेस्टॉरंट आणि मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने अखेर परवानगी दिली असून…
Read More » -
अखेर मुंबईकरांना दिलासा: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा..
मुंबई : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट…
Read More » -
अतिवृष्टीमुळे बाधित आपदग्रस्तांना राज्य शासनातर्फे 11 हजार 500 कोटी रुपयांच्या मदतीची तरतूद
मुंबई :राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने 11 हजार 500 कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली असून,…
Read More » -
ब्रेकिंग: राज्यातील ‘या’ २५ जिल्ह्यांमध्ये झाले निर्बंध शिथील, तर कोकणासह ११ जिल्ह्यांमधील निर्बंध कायम !
मुंबई :राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध असणार…
Read More »