कृषीवार्ता
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
हवामान बदलाचे परिणाम: हापूस आंब्याचे उत्पादन यंदा 25 टक्केच
मुंबई : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात आंबा…
Read More » -
विविध पिकांवरील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्या..! – शरद पवार
वेंगुर्ले (राजन चव्हाण )– वेंगुर्ले इथल्या फळ संशोधन केंद्रात विविध पिकांवर आतापर्यंत जे संशोधन झाले आहे आणि भविष्यात जे संशोधन…
Read More » -
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांच्या बागेतील सहा टन पाने थेट जर्मनीत एका कॅन्सर संशोधन करणाऱ्या कंपनीला संशोधनासाठी पाठवण्यात आली.
लांजा : लांजा तालुक्यातील झापडे येथील सध्या फणस किंग म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्या बागेत २८ एकर क्षेत्रांवर सुमारे…
Read More » -
सलोखा योजनेला दोन वर्षे मुदतवाढ ! – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबांतील शेतीच्या वादांवर तोडगा काढणाऱ्या सलोखा योजनेला २०२७ पर्यन्त, दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूलमंत्री…
Read More » -
फक्त सातवी शिक्षण! पण आंब्याच्या ३०० जाती तयार करणारा ‘मँगो मॅन’ कलीम खान यांची गोष्ट चकित करणारी!
भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झालाय. बाजारात ओव्यांच्या पेट्या दिसू लागल्या असून विविध राज्यातून येणान्या ओव्यांना प्रचंड मागणी असते. आंबा…
Read More » -
रत्नागिरीतील आंबा उत्पादनाला पावसाचा फटका; उत्पन्नात घट होण्याची शक्यता
रत्नागिरी : कोकणाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजूच्या बागा संकटात सापडल्या…
Read More » -
विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ
मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर…
Read More » -
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपच्या बाजारात पोहोचला!
रत्नागिरी : यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मेगानेट या प्रणालीद्वारे देशातील…
Read More » -
कोकणात फळप्रक्रिया उद्योग झाले तर कोकणी माणसाला मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही – रामदासभाई कदम
मुंबई : कोकणामध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या फळांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली, तर कोकणातील माणसांना मुंबईवर अवलंबून रहावं लागणार नाही. या फळांवर…
Read More »