कृषीवार्ता
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
सलोखा योजनेला दोन वर्षे मुदतवाढ ! – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबांतील शेतीच्या वादांवर तोडगा काढणाऱ्या सलोखा योजनेला २०२७ पर्यन्त, दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूलमंत्री…
Read More » -
फक्त सातवी शिक्षण! पण आंब्याच्या ३०० जाती तयार करणारा ‘मँगो मॅन’ कलीम खान यांची गोष्ट चकित करणारी!
भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झालाय. बाजारात ओव्यांच्या पेट्या दिसू लागल्या असून विविध राज्यातून येणान्या ओव्यांना प्रचंड मागणी असते. आंबा…
Read More » -
रत्नागिरीतील आंबा उत्पादनाला पावसाचा फटका; उत्पन्नात घट होण्याची शक्यता
रत्नागिरी : कोकणाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजूच्या बागा संकटात सापडल्या…
Read More » -
विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ
मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर…
Read More » -
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपच्या बाजारात पोहोचला!
रत्नागिरी : यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मेगानेट या प्रणालीद्वारे देशातील…
Read More » -
कोकणात फळप्रक्रिया उद्योग झाले तर कोकणी माणसाला मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही – रामदासभाई कदम
मुंबई : कोकणामध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या फळांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली, तर कोकणातील माणसांना मुंबईवर अवलंबून रहावं लागणार नाही. या फळांवर…
Read More » -
कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह ८ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता!
मुंबई : दिवसा उष्णता वाढत असली तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास हवेत गारवा निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे सतत…
Read More » -
काजू उद्योगासाठी मोठी मदत! शासनाकडून ८८ कोटींचे अनुदान जाहीर
मुंबई : काजू मंडळाच्या भांडवलासाठी व काजू फळपीक योजनेंतर्गत केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून ८८ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असल्याची…
Read More » -
शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार
मुंबई : आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या…
Read More » -
पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय सुरक्षित ; पर्सनेटधारकांना नियम पाळावेच लागणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
रत्नागिरी : पारंपरिक मच्छिमार आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याच पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मत्स्यव्यवसाय…
Read More »