कृषीवार्ता
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
रत्नागिरीतील आंबा उत्पादनाला पावसाचा फटका; उत्पन्नात घट होण्याची शक्यता
रत्नागिरी : कोकणाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजूच्या बागा संकटात सापडल्या…
Read More » -
विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ
मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर…
Read More » -
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपच्या बाजारात पोहोचला!
रत्नागिरी : यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मेगानेट या प्रणालीद्वारे देशातील…
Read More » -
कोकणात फळप्रक्रिया उद्योग झाले तर कोकणी माणसाला मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही – रामदासभाई कदम
मुंबई : कोकणामध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या फळांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली, तर कोकणातील माणसांना मुंबईवर अवलंबून रहावं लागणार नाही. या फळांवर…
Read More » -
कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह ८ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता!
मुंबई : दिवसा उष्णता वाढत असली तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास हवेत गारवा निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे सतत…
Read More » -
काजू उद्योगासाठी मोठी मदत! शासनाकडून ८८ कोटींचे अनुदान जाहीर
मुंबई : काजू मंडळाच्या भांडवलासाठी व काजू फळपीक योजनेंतर्गत केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून ८८ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असल्याची…
Read More » -
शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार
मुंबई : आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या…
Read More » -
पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय सुरक्षित ; पर्सनेटधारकांना नियम पाळावेच लागणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
रत्नागिरी : पारंपरिक मच्छिमार आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याच पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मत्स्यव्यवसाय…
Read More » -
काजू उत्पादनाला फटका! सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 टक्क्यांवर घट
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी आंबा फळपीक काहीसे जोमात असतानाच काजू पिकाने मात्र शेतकऱ्यांना अडचणीत आणलेले दिसत आहे. अनेक ठिकाणी…
Read More » -
लवकरच मॅग्नेट प्रकल्पात आता आंबा-काजूची भर!
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ऍग्रोबिझनेस नेटवर्क प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये डाळींब, केळी,…
Read More »