कोंकण
-
महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ
मतचोरी करून लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींना भारताचा नेपाळ, श्रीलंका करायचा आहे. जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा…
Read More » -
“छबी” चित्रपटातलं “होय महाराजा” गाणं लाँच
मुंबई : कोकणाच्या पार्श्वभूमीवरील एक गूढरम्य कथा असलेल्या छबी या चित्रपटाच्या ट्रेलरनं चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण केली आहे. त्याबरोबरच आता…
Read More » -
दशावताराची कोटींची उड्डाणे; ९.४५ कोटींचा टप्पा पार
मुंबई : प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादामुळे ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच…
Read More » -
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले अध्यक्ष
मुंबई : ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अजित पवार गटाचे…
Read More » -
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति नाट्य स्पर्धा २ ऑक्टोबरपासून
रत्नागिरी : नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति उत्सवी नाटकांची स्पर्धा यंदा २ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीमध्ये घेण्यात…
Read More » -
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली; हृदय, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र निधी उभारणार !
मुंबई : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये मिळणाऱ्या उपचारांची संख्या २३९९ पर्यंत…
Read More » -
महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदर
मीटरचे होणार स्वयंचलित रीडिंग; विजेचा वापरही मोबाईलवर उपलब्ध रत्नागिरी/सिंधुदुर्ग : महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या…
Read More » -
रानटी जनावरांच्या त्रासांमुळे कोकणातील शेतकरी त्रस्त
रत्नागिरी : कोकणात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असताना रानटी जनावरांच्या त्रासांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून रानटी जनांवरांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांना…
Read More » -
शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या: हर्षवर्धन सपकाळ
*अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा. * बंगळुरुतील मेट्रो स्टेशनच्या नावाबद्दल मुख्यमंत्री फडणविसांचे अज्ञान; जनतेची दिशाभूल…
Read More » -
कुर्ला टू वेंगुर्ला… चित्रपट प्रत्येक कोकणी माणसाने पाहिला पाहिजे…
मुंबई : कुर्ला टू वेंगुर्ला… हा चित्रपट प्रत्येक कोकणी माणसाने पाहिला पाहिजे आणि इतरांना पाहायला सांगितले पाहिजे….कारण… १) या चित्रपटाच्या…
Read More »