कोंकण
-
वक्फ कायदा कायम, तीन सदस्य राहणार बिगर मुस्लिम, पण पाच वर्षाच्या त्या अटीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या…
Read More » -
ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ”माझं कुंकू माझा देश” आदोलन
भारत-पाकिस्तान क्रिकेट खेळवणाऱ्या सरकारच्या दुटप्पी धोरणाचा ठाकरे शिवसेनेकडून निषेध रत्नागिरी : दिनांक २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून…
Read More » -
कुडाळ मधील पिंगुळी गावात सापडली ‘आफ्रिकन गोगलगाय’
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात आफ्रिकन गोगलगाय आढळून आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आफ्रिकन स्नेहलची ही पहिलीच नोंद झाली आहे.…
Read More » -
माळशेज घाटात दगड कोसळून पर्यटकाचा मृत्यू
माळशेज : पुण्यातील तरूणाचा माळशेज घाटात डोक्यावर पडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी माळशेज घाटात ४८ पर्यटक आले होते. घाटात…
Read More » -
जीएसटी सुधारणांमुळे लोकांवरील कराचा भार कमी होईल – अर्थमंत्री
चेन्नई : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांच्या अंमलबजावणीमुळे देशभरात व्यापक बदल होण्याची अपेक्षा आहे आणि त्याचा थेट परिणाम भारतातील…
Read More » -
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर – सचिव डॉ. निपुण विनायक
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर देत आहे. तसेच, असंसर्गजन्य आजारांबाबत अधिक…
Read More » -
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट
आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री…
Read More » -
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून घेतली शपथ
मुंबई : गुजरातचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची संस्कृत भाषेतून शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे…
Read More » -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात फोडाफोडीवरून तणाव
सिंधुदुर्ग ; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात…
Read More » -
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन;सरपंचांची ताकद विधायकदृष्ट्या वापरली तर, सगळीच्या सगळी बक्षीसं आपणाला – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: आपला जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. त्यांची संस्कृती जपून आणि त्यांचा विचार पुढे देणे ही…
Read More »